राज्य सरकारने घेतले मुलींच्या सक्षमीकरणा पासून ते औरंगाबाद विद्यापीठाच्या नावात बद्दला संबंधी महत्वाचे निर्णय, वाचा सविस्तर

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची मंत्रालयात आज बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये राज्यातील पीक पाण्याचाही आढावा घेण्यात आला. राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवली जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. औरंगाबाद विद्यापीठाच्या नावामध्ये औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजी नगर बदल करण्यास देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीत परवानगी देण्यात आली आहे. […]
नवे सोयाबीन बाजारात येण्यापूर्वी आवक आणि दर कसे आहेत, वाचा सविस्तर ..

विदर्भातील अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे. या बाजारात मागील महिन्यातील 27 सप्टेंबर पासून आतापर्यंत 20000 इतकी क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे . असे असताना सोयाबीनचे दर मात्र स्थिर आहेत. मागील अनेक दिवसापासून.सोयाबीनचे दर पाच हजाराच्या आताच असल्याचे चित्र आहे. अकोल्याच्या बाजारात 9 ऑक्टोंबर रोजी सोयाबीनची 814 इतकी क्विंटल आवक झाली असून, […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 6349 1000 2600 1800 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2548 700 2200 1450 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 14520 1000 2500 1750 सोलापूर लाल क्विंटल 17981 100 3100 1700 बारामती लाल क्विंटल 495 500 2500 1900 […]
शासन निर्णय: राज्यातील या 24 जिल्ह्यांना पीक विमा वाटप व 11 जिल्ह्यांना नुकसान भरपाई मिळणार, वाचा सविस्तर ..

खरीप हंगाम 2023 मध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पीक प्रतिकूल परिस्थिती आढळून आलेली आहे ,आणि याचमुळे राज्यातील २४ जिल्ह्यांना पिक विमा तर ११ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप केले जाणार आहे . मित्रांनो राज्यांमध्ये जून महिन्यामध्ये उशिरा आलेला पाऊस जुलै महिन्यामध्ये काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टी ऑगस्ट महिन्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये पडलेल्या पावसाचा खंड यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात […]
जमिनीमध्ये बोअरवेलसाठी पाणी कुठे आहे ते कसे शोधायचे? कीटक आणि झाडे देखील पाणी शोधण्यासाठी करतात मदत , तर जाणून घ्या सविस्तर ..

शेतीसाठी पाणी हा एक आवश्यक घटक असल्यामुळे पाण्याचा स्त्रोत मूलभूत प्रमाणात उपलब्ध असणे हे शेती उत्पादनाच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण बाब आहे . याकरिता शेतामध्ये प्रामुख्याने विहीर बोरवेल खोदले जातात. परंतु बोरवेलच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर बऱ्याचदा जमिनीतील पाणीची पातळी किंवा जमिनीतील पाण्याचा स्त्रोत व्यवस्थित लक्षात न आल्यामुळे बोरवेल फेल जातात. म्हणजेच त्यांना पाणी लागत […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले राहता — क्विंटल 3 9000 10000 9500 पुणे लोकल क्विंटल 747 3000 14000 8500 पुणे-मोशी लोकल क्विंटल 54 6000 10000 8000 शेतमाल : कांदा दौंड-केडगाव — क्विंटल 2945 1000 2800 2250 राहता — क्विंटल 3973 800 3100 2200 पुणे लोकल क्विंटल […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 6950 1000 2500 1800 अकोला — क्विंटल 515 1500 2500 2400 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2740 300 2400 1350 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 340 2700 4750 3250 सोलापूर लाल क्विंटल 24035 100 3100 1600 धुळे लाल […]
फुलकोबीच्या या वाणांपासून शेतकरी दुप्पट कमाई करतील, वाचा सविस्तर

फुलकोबीच्या सुधारित वाणांमुळे शेतकरी कोणत्याही हंगामात चांगले उत्पादन घेऊ शकतात. याच्या लागवडीतून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय खते आणि शेतीशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. फुलकोबीची लागवड करून शेतकऱ्यांना कमी वेळात चांगला नफा मिळू शकतो. प्रत्येक हंगामात शेतकरी फुलकोबीची लागवड करू शकतात, अशी माहिती आहे. लोक फ्लॉवरचा वापर भाज्या, सूप आणि लोणचे इत्यादी बनवण्यासाठी […]
जन्म दाखल्यात नाव कसे समाविष्ट करायचे ? जन्म दाखल्यात नावाची दुरुस्ती कशी करायची ? तर जाणून घ्या सविस्तर ..

देशभरात १ ऑक्टोबर 2023 पासून जन्म-मृत्यू नोंदणी सुधारणा कायदा 2023 लागू केला जाणार आहे . त्या कायद्या मुळे वेगवेगळ्या कामांसाठी म्हणजे ड्रायव्हिंग लायसन काढायचे असेल, विवाह नोंदणी करायची असेल , शाळा कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर या सगळ्या कामांसाठी जन्मदाखला हा एकमेव कागदाचा पुरावा म्हणून वापर करता येणार आहे. जन्म दाखल्यावरील नावात चूक असेल तर […]
चार महिन्यांमध्ये हळदीच्या किंमतीत 180 टक्क्यांनी वाढ, या कारणामुळे मिळतोय हळदीला चांगला भाव? वाचा सविस्तर…

देशात एका वस्तूचे भाव स्वस्त होतात , तर दुसऱ्या वस्तूचे भाव महाग होतात . टोमॅटो आणि हिरव्या भाज्यांचे भाव कमी झाले आहेत, तर आता हळदीला चांगला भाव मिळत आहे. घाऊक बाजारात हळदी चे भाव 18 हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहचले आहेत . मान्सूनचे आगमन होताच देशात तांदूळ, मैदा, डाळी, साखर, कांदा याच बरोबर बहुतांश खाद्य पदार्थांना […]