कांदा प्रश्नी अजित पवारांच्या बैठकीतही तोडगा नाही; मंत्र्यांची संध्याकाळी पियुष गोयल यांच्यासोबत बैठक होणार पहा सविस्तर ..

कांदा प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यापाऱ्यांची बैठक बोलावली होती. पण आजच्या (दि.२६) या बैठकीत काही तोडगा निघाला नाही. कांदा व्यापाऱ्यांचे मत या बैठकीत जाणून घेण्यात आले आहे. व्यापाऱ्यांच्या मागण्या केंद्र सरकारशी आणि नाफेडशी संबंधित असल्याने आज पुन्हा सह्याद्री अतिथीगृहावर वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या सोबत बैठक होणार आहे, अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी […]
भारत UAE ला 75 हजार टन बिगर बासमती तांदूळ निर्यात करणार; निर्यात बंदी असतानाही मोठा निर्णय

संयुक्त अरब अमरावती (UAE) व्यतिरिक्त इतर देश ज्यांना भारत सरकारने बंदी असतानाही एनसीईएलमार्फत बिगर बासमती तांदूळ निर्यात करण्यास मान्यता दिली आहे. त्यात सिंगापूर, मॉरिशियस, भूतान, सेनेगल आणि इंडोनेशियाचाही समावेश आहे. केंद्र सरकारने सोमवारी नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्स्पोर्ट लिमिटेड मार्फत संयुक्त अरब अमरावतीमध्ये बिगर बासमती तांदूळ निर्यात करण्यास मान्यता दिली आहे. 75000 टन तांदूळ निर्यात करण्यास सरकारने […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 4464 1000 2800 1900 औरंगाबाद — क्विंटल 2310 400 2200 1300 कराड हालवा क्विंटल 123 1000 2200 2200 जळगाव लाल क्विंटल 900 1125 2215 1650 नागपूर लाल क्विंटल 1000 1500 2500 2250 पुणे लोकल क्विंटल 11965 1000 […]
कांद्याची खरेदी लवकरात लवकर सुरू करावी शेतकऱ्यांची मागणी,वाचा सविस्तर…

ऐन गणेशोत्सवामध्ये कांदा व्यापाऱ्यांनी बाजार समिती बंद ठेवल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. परिणाम सणासुदीला साठवलेला कांद्याला चार पैसे मिळतील ही शेतकरीची अपेक्षाही फोल आहे . त्यामुळे बाजार समितीतील कांद्याचे लिलाव तातडीने सुरू करावेत अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. कांद्यावरील 40% निर्यात शुल्क हटवणे नाफेड व एनसीसीएफ चा कांदा बंद करणे. आणि […]
जळगावच्या शेतकरी पुत्राची कमाल, पेरणी केल्यावर शेतीला दोन महिने पाण्याची गरज भासणार नाही ?

जळगाव जिल्ह्यामधील सुनील पवार हे शेतकरी पुत्र व मेकॅनिकल इंजिनिअर असून त्यांनी शेती क्षेत्रामध्ये अत्यंत प्रभावी असे संशोधन केले आहे . एक विशिष्ट जैविक पावडर उत्पादित केली असून ही जैविक पावडर पेरणीच्या बियाणांसोबत मिश्रण केल्यानंतर संबंधित पिकाला दीड ते दोन महिने पाण्याची गरज लागत नाही . सुनील पवार यांनी दावा केला आहे. की या पावडरचे […]
आता जमीन विक्रीची माहिती एसएमएस ने मिळणार…

दस्त नोंदणीच्या वेळी सातबारा उताऱ्यावरील सर्व खातेदारांचे मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी माहिती ”आय – सरिता” प्रणालीमध्ये पब्लिक डेटा एन्ट्री पीडीई नोंदविण्याची सुविधा भूमी अभिलेख आणि नोंदणी विभागाने उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे संबंधित जमिनीची खरेदी विक्री, वारस नोंद, बोजा आदीबाबत होणाऱ्या नोंदणीची माहिती खातेदाराला एसएमएस आणि ईमेलच्या माध्यमातून समजणार आहे . तसेच जमिनीचे […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा औरंगाबाद — क्विंटल 1960 300 2100 1200 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 310 2500 5000 3400 खेड-चाकण — क्विंटल 600 1000 2400 1600 विटा — क्विंटल 45 1700 2400 2250 कराड हालवा क्विंटल 198 1500 2300 2300 सोलापूर लाल क्विंटल […]
आता फक्त 2 मिनिटात काढा डिजिटल रेशन कार्ड ऑनलाईन मोबाईलवरून, वाचा सविस्तर ..

रेशन कार्ड अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. आपल्याला जर शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला रेशन कार्ड गरजेचे आहे. रेशन कार्ड पत्त्याचा पुरावा म्हणून देखील उपयोगी ठरते. आपल्याकडे रेशन कार्ड नसेल तर आपली बरीच कामे रखडतात रेशन कार्ड नसेल तर आपल्याला धान्य सुद्धा मिळत नाही. मित्रांनो आपले रेशन कार्ड जर कधी हरवले तर आपण […]
द्राक्षवेलींची ऑक्टोबर छाटणी करणे आणि खोडावर गर्डलिंग करणे, नियोजन पहा सविस्तर ..

द्राक्षाची ऑक्टोबर छाटणी करताना द्राक्षाच्या छाटणीनंतर काडीची वाढ कशी झाली आहे. पक्वता कितपत आली आहे ते तपासून पाहणे आवश्यक असते. छाटणी करते वेळेस जमिनीची अवस्था तसेच त्यावेळी चे हवामान कसे आहे. याबद्दलची माहिती असणे आवश्यक असते. हवामान ढगाळ असेल पाऊस पडत असेल तर छाटणीचे काम पुढे ढकलावे लागते . याबाबतची माहिती असणे आवश्यक असते. द्राक्षाच्या […]
सरकार पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना देणार हे गिफ्ट,पहा काय होणार फायदा ?

देशातील शेतकरी पीएम किसान च्या पंधराव्या हफ्त्याची वाट बघत आहे. त्यामध्येच आता या लाभार्थ्यांना आणखीन एक गिफ्ट केंद्र सरकारकडून मिळणार आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या पीएम किसान योजनेमध्ये आता शेतकऱ्यांना एक गिफ्ट मिळणार आहे. केंद्र सरकारने गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत म्हणून पीएम किसान योजना सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे वर्षातून सहा हजार रुपयांची […]