सरकारी कार्यालयांचा ‘आरसा’ आता सर्वांनाच होणार खुला ,छुप्या’ कारभाराला चाप, ऊठसूट ‘आरटीआय’चीही गरज नाही..

सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक असलेली प्रत्येक सरकारी कार्यालयातील कामकाजाची माहिती वेबसाईटवर टाकावी असे आदेश 17 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे सतरा वर्षापासून सुरू असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या छुप्या कारभाराला चाप लागणार आहे. तसेच नागरिकांनाही अशी माहिती मिळवण्यासाठी ऊठसूट आरटीआय टाकावा लागणार नाही. सर्व शासकीय प्राधिकरणांनी ‘केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम २००५ कलम ४ (१) (ख)’मधील तरतुदीनुसार आपल्या […]
सातबारा उताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ?

सातबारा उतारा हे जमिनीच्या संदर्भातील एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. कृषी क्षेत्राच्या संबंधित असलेल्या योजनांचा लाभ किंवा बँकेतून लोन घेण्यासाठी आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी शेतकऱ्यांना सातबारा उतारा लागतो . परंतु बऱ्याचदा सातबारा उतारा मध्ये अनेक छोट्या मोठ्या चुका झालेल्या असतात. या चुका कधी नावा संबंधित असतात. तर कधी शेताच्या एकूण क्षेत्राशी निगडित असतात.अशा झालेल्या चुका पुढे […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 1971 1000 2700 1800 औरंगाबाद — क्विंटल 1657 300 2000 1150 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 5321 900 2400 1650 खेड-चाकण — क्विंटल 200 1000 2200 1800 दौंड-केडगाव — क्विंटल 2185 1400 3000 2200 सातारा […]
पावसाची स्थिती सप्टेंबर महिन्यात कशी राहील? काय म्हणतात पंजाबराव डख? वाचा माहिती

सध्या संपूर्ण राज्यामध्ये पावसाने खंड दिला असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात चिंतेचे वातावरण पसरले आहे. आणखीन दोन दिवस राज्यामध्ये पावसाची पोषक परिस्थिती नसल्याचे देखील हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलेले आहे. पावसाने आणि खंड दिल्यामुळे अनेक भागामधील पीक आता हातचे जाण्याची वेळ आली आहे . पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली असून गेल्या […]
शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे भाताचा ‘हा’ वाण, शेतकऱ्यांसाठी कसा आहे फायद्याचा हा वाण?

महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर भात पिकाची लागवड केली जाते. हे प्रमुख पीक असून शेतकऱ्यांसाठी देखील आर्थिक दृष्टिकोनातून हे पीक महत्वपूर्ण आहे. या अनुषंगाने जर आपण विचार केला तर कुठल्याही पिकांच्या भरघोस उत्पादनाकरिता व्यवस्थापनाच्या सोबतच पिकांची व्हरायटी म्हणजेच वान दर्जेदार असणे खूप गरजेचे आहे. त्यापासून मिळणारे उत्पादन देखील भरघोस स्वरूपाचे मिळते. देशातील कृषी विद्यापीठे आणि कृषी […]
शेतकऱ्यांना आता याकरिता मिळेल 100 टक्के अनुदान, कृषिमंत्री धनंजय मुंडेची मोठी घोषणा !

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या आणि कृषी क्षेत्राच्या दृष्टिकोनातून ज्या काही योजना राबवतात त्या योजनेच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत करण्यात येते. जेणेकरून कृषी क्षेत्रातील विकासाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून या योजनांचे महत्त्व आहे. या योजना मधील एक महत्त्वाची योजना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा विचार केला तर ही राज्याच्या फलोत्पादन विभागाकडून राबविण्यात येते व याअंतर्गत फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 2900 1000 2400 1700 अकोला — क्विंटल 738 1500 2500 2000 औरंगाबाद — क्विंटल 2917 300 2200 1250 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 360 2400 3500 2800 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 14056 800 2200 […]
राज्यातील या 53 मंडळात पावसाचा खंड ,मदतीसाठी सर्वेक्षण करण्याचे कृषी आयुक्तांनी दिले आदेश..

दोन आठवड्यापासून राज्यांमध्ये विविध ठिकाणी पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकरी राजा हा चिंतेमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळेच आता कृषी आयुक्तांनी सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. ५३ मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई . तर पहा पावसाचा 21 दिवसांपेक्षा जास्त खंड झालेला आहे. त्यामुळे कृषी आयुक्तांनी सर्वे करण्याचे निर्देश दिले आहेत. खरीप पिक विमा योजनेत 21 दिवसांपेक्षा […]
यावर्षी शेतकऱ्यांचे कापूस करेल सोने ? ही आंतरराष्ट्रीय कापसाची स्थिती ठरेल कारणीभूत, वाचा ए टू झेड माहिती…

मागच्या हंगाम कापूस उत्पादकांसाठी खूप नुकसानदायक ठरला असे आपल्याला म्हणावे लागेल. त्याच्या मागील वर्षी कापूस दहा ते बारा हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला गेला होता. मागील हंगामामध्ये देखील कापूस दहा हजार रुपये प्रति क्विंटल चा दर मिळेल अशी अपेक्षा होती. कापुस बाजार भावची स्थिती उत्तम राहील अशी काहीशी जागतिक स्तरावर परिस्थिती असल्यामुळे यावर्षी कापसाला चांगला […]
कांदा अनुदान या जिल्ह्यांना सर्वात जास्त मंजूर, वाचा तुमच्या जिल्ह्याला किती मंजूर झाले अनुदान?

राज्य सरकारने कांद्याच्या घसरलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता आता कांदा मी उतरण्याची नियोजन करण्यात आलेली असून जिल्हा निहाय अनुदान देखील मंजूर करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांची कांदा अनुदानाची जी काही मागणी आहे त्या मागणीच्या 53% रक्कम ही वाटप करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे अजून संपूर्णपणे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना काही […]