आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 30 1500 2500 2000 रत्नागिरी — क्विंटल 17 1000 2400 2000 खेड — क्विंटल 15 1000 2500 2000 खेड-चाकण — क्विंटल 115 1500 2500 2000 सातारा — क्विंटल 23 1000 1500 1250 सोलापूर लोकल क्विंटल 7 […]

किवी शेतीतून शेतकऱ्यांचे नशीब चमकले, अशा प्रकारे करा वर्षभरात 15 लाखांची कमाई..

सिरमौर जिल्ह्यातील पछाड भागात शेतकरी मोठ्या प्रमाणावर किवीची लागवड करत आहेत. येथील शेतकरी किवीपासून वर्षाला लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. त्यामुळेच पाचड परिसरात किवीचे क्षेत्र १६ हेक्टरपर्यंत वाढले आहे. नरग उप-तहसीलच्या थलेडी गावातील प्रगतशील शेतकरी विजेंद्र सिंह ठाकूर मोठ्या प्रमाणावर किवीची लागवड करत आहेत.  ठाकूर यांनी 1990 च्या दशकात एलिसन आणि हेवर्ड जातींची 100 रोपे […]

राज्यातील तालुका स्तरावर ऑक्टोबर २०२४ पासून ११० कापूस खरेदी केंद्रे होणार सुरु …

ऑक्टोबर २०२४ पासून राज्यातील तालुका स्तरावर एकूण ११० कापूस खरेदी केंद्रे सुरू केली जाणार असल्याची माहिती भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर दिली.शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये जनहित याचिका प्रलंबित आहे.ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे श्रीराम सातपुते यांनी ही जनहित याचिका नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. या याचिकेनुसार, वेळेवर शासकीय […]

महाराष्ट्र शासनाने देशी गायींना राज्यमाता-गोमाता घोषीत करण्याचा घेतला निर्णय ..

देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित करण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये ‘राज्यमाता-गोमाता’ महाराष्ट्रातील देशी गायींना घोषित करण्याच्या प्रस्तावावर चर्चा केली . चर्चे मध्ये हा प्रस्ताव मान्य करण्यात आला व यासंदर्भातला जीआर जारी करण्यात आला आहे. शासन आदेशामध्ये यासंदर्भातली सविस्तर माहिती दिली आहे . ‘प्राचीन […]

सूक्ष्म सिंचनाच्या २०० कोटी रुपयांच्या अनुदान वितरणाला राज्य सरकारने दिली मंजूरी,वाचा सविस्तर ..

राज्य सरकारकडून सूक्ष्म सिंचनासाठी २०० कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यासाठी मंजूरी देण्यात आली . २७ सप्टेंबर रोजी याबाबतचा शासननिर्णय राज्य सरकारने प्रसिद्ध करण्यात आला आहे . या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना दोनशे कोटी रुपयाचे अनुदान देण्यात येणार आहे. राज्य व केंद्र राज्याकडून यापूर्वीच प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म घटकासाठी ६६७ कोटी ५० लाख रुपये निधीला मान्यता […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बेदाणा तासगाव हिरवा क्विंटल 6024 11500 25500 14700 तासगाव काळा क्विंटल 664 3000 9500 6200 तासगाव पिवळा क्विंटल 1480 11000 18600 15500 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले अकोला — क्विंटल 163 […]

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले विविध महत्त्वाचे निर्णय जाणून घ्या सविस्तर ..

मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis , उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. मंत्रिमंडळ निर्णय खालीलप्रमाणे : ✅ कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. अनुकंपा धोरणही लागू ✅ ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा ८ हजार रुपये मानधन […]

मोठा निर्णय,सरकारनं बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवरील संपूर्ण बंदी उठवली..

राज्यांतील निवडणुकांच्या तोंडावर आणखी एक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळावरील निर्यातबंदी हटवली आहे. आता प्रती टन किमान निर्यात मूल्य ४९० डॉलर या दराने सर्व प्रकारच्या तांदळाची निर्यात करता येणार आहे. या अगोदर फक्त बासमती तांदळाची निर्यात करता येणे शक्य होते. तसेच साध्या तांदळाची केंद्र सरकारमार्फत निर्यात केली जात होती . परंतु […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 5981 1500 4800 3200 अकोला — क्विंटल 467 1500 4700 3500 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 691 2200 4500 3350 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 272 3000 5000 4000 सातारा — क्विंटल 616 3500 5000 4200 कराड हालवा […]

सरपंच-उपसरपंचाच्या मानधनात वाढ,आता त्यांना मिळणार इतके मानधन..

शासनाने सरपंच व उपसरपंचाच्या मानधनात दुप्पट वाढ केली आहे. आता सरपंचांना १० हजार रुपयांपर्यंत मानधन मिळणार आहे. याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचांना आधी खूप कमी मानधन दिले जात होते . त्यामुळे मानधनात वाढ करण्यात यावी , अशी मागणी राज्यभरातील सरपंच संघटनांकडून करण्यात येत होती . गावाचा कारभार सांभाळणारे सरपंच, […]