Rain forecast : राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे,पहा कोण कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे पाऊस?

राज्यातील अनेक भागात तापमानात चढ उतार सुरु असताना दिसत आहे. तर विदर्भ व मराठवड्यामधील चार जिल्ह्यांमध्ये सलग तीन दिवस हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपीटीची शक्यता जाणवत आहे , असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला. परभणी,जालना, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये २५ फेब्रुवारी ते २७ […]
Grape export : या देशातून द्राक्षाची मागणी वाढली, त्यामुळे राज्यातून द्राक्ष निर्यातीला गती आली आहे.

द्राक्षाची मागणी युरोपियन देशातून वाढली आहे. म्हणून द्राक्ष निर्यातीला राज्यातून गती आली आहे. आतापर्यंत राज्यातून २३१० कंटेनरमधून ३० हजार ९९२ टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. उद्योगातील जाणकारांनी युरोपियन देशामधून या वर्षी द्राक्षाची निर्यात वाढण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. दरवर्षी राज्यातून द्राक्ष निर्यात वाढत असून , प्रामुख्याने द्राक्षाची निर्यात ही युरोपसह आखाती देशात होत असते […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : काकडी छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 25 1000 1800 1400 खेड-चाकण — क्विंटल 68 1500 2500 2000 श्रीरामपूर — क्विंटल 15 1000 1400 1200 सातारा — क्विंटल 39 1000 1500 1250 राहता — क्विंटल 14 1000 2000 1500 नाशिक हायब्रीड क्विंटल […]
PM Kisan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ,या तारखेला जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात 16 हप्ता जाणून घ्या सविस्तर…

पीएम किसान योजनेसंदर्भातील एक अपडेट समोर आली आहे. पीएम किसान योजनेच्या १६ व्या हप्त्यासंदर्भातील हि नवीन अपडेट समोर आली आहे. १६ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.करोडो शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे. सर्व शेतकऱ्यांचे १६ व्या हप्त्याची रक्कम कधीपर्यंत जमा होणार याकडे लक्ष लागले आहे. . आता या संदर्भातील तारिख जाहीर झाली […]
म्हशींमधील होणारा लालमूत्र आजार व त्यावर उपाय ,पहा सविस्तर…

लालमूत्र आजाराचे मुख्य कारण म्हशीच्या आहारात स्फुरद खजिनाची कमतरता आणि दुभत्या तसेच शेवटच्या टप्प्यातील गाभण म्हशींमध्ये स्फुरद खनिजाची तुलनेने वाढलेली गरज हे लालमूत्र आजाराचे प्रमुख कारण आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे चाऱ्यातील स्फुरदचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे म्हशींना आवश्यक मात्रेमध्ये स्फुरद उपलब्ध न झाल्याने लाल मूत्र हे दिसून येत आहे.म्हशींना संतुलित आहार आणि खनिज […]
Cane FRP : ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी, 2024-25 च्या हंगामासाठी उसाच्या एफआरपीमध्ये 25 ते 340 रुपये प्रति क्विंटल वाढ, केंद्र सरकारचा निर्णय.

सरकारने 2024-25 हंगामासाठी ऊस उत्पादकांसाठी रास्त आणि लाभदायक किंमत (FRP)25 ते 340 रुपये प्रति क्विंटलने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, जो 2014 नंतरची सर्वाधिक वाढ आहे. मंत्री मंडळाच्या (CCEA) बैठकीत घेण्यात आलेला हा निर्णय, 5 कोटींहून अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आणि त्यांच जीवनमाण अधिक समृद्ध करण्याच्या उद्देशाने घेतलेला आहे. नवीन एफआरपी, जी 1 […]
बेसन ,डाळ मध्ये कसा झाला ब्रॅण्ड तयार ,वाचा सविस्तर …

वाळवा तालुक्यातील कुरळप गावशिवारात ऊस हे प्रमुख पीक असून बहुतांश क्षेत्रावर हळद, खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांची लागवड केली आहे . याच गावात राहत असलेला अश्विनी मुकुंद पाटील यांच्या कुटुंबाची दीड एकर शेती असून त्यामध्ये उसाची लागवड केली आहे.परंतु त्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता त्यांनी पूरक उद्योगाचा विचार केला. पूरक व्यवसायातून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बेदाणा तासगाव हिरवा क्विंटल 3498 8500 15700 12300 तासगाव काळा क्विंटल 1012 3000 7000 4800 तासगाव पिवळा क्विंटल 1311 8000 15300 12100 शेतमाल : कोथिंबिर कोल्हापूर — क्विंटल 12 1500 3500 2500 धाराशिव — नग 2420 400 1200 600 छत्रपती संभाजीनगर — […]
Maratha Reservation : सरकारची मोठी घोषणा,मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १०% आरक्षण, आरक्षण संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे वाचा सविस्तर…

राज्य सरकारने २० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १०% आरक्षण देण्याची घोषणा विशेष अधिवेशनाद्वारे केली आहे. खालील प्रश्नांच्या उत्तरांमधून समजून घ्या मराठा आरक्षण…. 1. प्रश्न- संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे का?उत्तर- होय. राज्य सरकारने महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा विशेष अधिवेशनाद्वारे केली आहे. उन्नत गटात व प्रगत गटात मोडत नसलेल्या […]
सरकारने कांदा निर्यातीस मंजुरी दिली नाही ; ३१ मार्चपर्यंत बंदी कायम राहणार …

पूर्वी घोषणा केल्या प्रमाणे कांदा निर्यातीवरील बंदी ३१ मार्चपर्यंत कायम राहणार आहे.कांदा निर्यात बंदी उठविलेली नाही ती लागू आहे, असे स्पष्टीकरण मंगळवारी (ता. २०) केंद्रातील एका उच्च अधिकाऱ्याने दिले. ८ डिसेंबर २०२३ रोजी सरकारने कांदानिर्यातीवर ३१ मार्च २०२४ पर्यंत निर्यातबंदी घातली होती.सरकारने ‘‘कांदा निर्यात बंदी उठविलेली नाही तर ती लागू आहे,त्यात कोणताही प्रकारचा बदल झालेला […]