आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3417 700 2500 1600 अकोला — क्विंटल 240 1200 2000 1600 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1135 800 2000 1400 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 9707 1500 2200 1850 खेड-चाकण — क्विंटल 400 1500 1800 1650 […]
Soybean Seed Production : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला सोयाबीनच्या ‘फुले किमया’ या वाणाचे नागालॅंड राज्यात बीजोत्पादन केले जाणार ..

सोयाबीनचा ‘फुले किमया’ हा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केला होता. आता याचे नागालॅंड राज्यात बीजोत्पादन केले जाणार आहे. या वाणाला राज्यासह देशभरात खूप मागणी असल्यामुळे विद्यापीठाने हे बीजोत्पादन नागालॅंड कृषी विद्यापीठाच्या मदतीने करण्याचे नियोजन केले आहे. आदिवासी उपयोजनेंतर्गत नागालँड कृषी विद्यापीठाद्वारे फुले किमया या वाणाच्या बियाणांचे बीजोत्पादनासाठी वितरण होणार असून त्यासाठी नागालॅंड कृषी […]
साखरदरात घसरण होत असल्याने साखर कारखाने हवालदिल,सध्या क्विंटला मिळत आहे इतका दर ?

मागील पंधरादिवसापासून साखरेच्या किमतीत घट होत आहे. त्यामुळे साखर कारखाने अडचणीत आले आहेत. मागील पंधरादिवसापासून पन्नास रुपयांची साखरदरात क्विंटलमागे घसरण झाली आहे. आता साखरेला क्विंटला ३४०० ते ३४५० रुपये इतका दर मिळत आहे. कारखान्यांना मिळत आहे त्या दरामध्ये साखरेची विक्री करावी लागत आहे. साखर कारखान्यांनी नुकत्याच केंद्राने दिलेल्या कोट्याच्या ९० % साखरेची विक्री करावी नाही […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस सावनेर — क्विंटल 3500 6775 6825 6800 वरोरा-खांबाडा लोकल क्विंटल 1200 6000 7170 6700 सिंदी(सेलू) मध्यम स्टेपल क्विंटल 1600 6400 7370 7150 शेतमाल : कोथिंबिर कोल्हापूर — क्विंटल 17 2000 5000 3500 अकलुज लोकल नग 3500 4 5 5 पुणे -पिंपरी […]
Planting strawberries : शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी अनुदान मिळणार , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा ..

स्ट्रॉबेरी उत्पन्न हे सातारा जिल्ह्यामधील महाबळेश्वर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेण्यात येते . तसेच महाबळेश्वर मधील वातावरण थंड असल्यामुळे याभागातील स्ट्रॉबेरी अत्यंत चांगल्या दर्जाची असते व येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण यावर अवलंबून आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी स्ट्रॉबेरी पिकाला सरकार अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील आहे अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. याबाबत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, […]
कांदा निर्यातबंदी बैठकीत घेण्यात आला हा निर्णय,वाचा सविस्तर …

कमी पाऊस पडल्यामुळे खरीप हंगामात कांद्याच्या लागवडी कमी झाल्या होत्या ,त्यामुळे केंद्रीय समितीचा अहवाल केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाकडे प्राप्त झाल्यानंतर खरीप हंगामामध्ये कांदा निर्यातबंदीची ७ डिसेंबर रोजी घोषणा करण्यात आली . त्यानंतर कांद्याच्या किमती कमी होत गेल्या . त्यामुळे २ हजार कोटी रुपयांहून जास्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती दिली जात आहे. त्यामुळे निर्यातबंदी […]
कांद्यावरील ‘स्टेमफायलम करपा’रोग थांबवण्या साठी उपाय ,वाचा सविस्तर…

कांद्यावरील स्टेमफायलम करपा हा बुरशीजन्य रोग आहे. त्यांचाविषयी :- – भारत, अमेरिका व अन्य कांदा उत्पादक देशात आढळतो. – रोग निर्माण करणारी बुरशी-स्टेमफायलम व्हेसीकरीयम – अन्य यजमान पिके: लसुन, टोमॅटो, सोयाबीन, आंबा, शतावरी. – नुकसान-सुमारे 30 ते 50 टक्के नुकसान होऊ शकते. लक्षणे कांदा तयार होत असताना हा रोग जास्त दिसून येतो. जुनी पाने रोगाला […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 6756 400 1900 1000 अकोला — क्विंटल 775 800 1400 1200 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2914 200 1500 850 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 435 1000 1800 1500 हिंगणा — क्विंटल 2 1500 1500 1500 कराड हालवा […]
उजनी धरण फेब्रुवारीतच झपाट्याने तळ गाठत आहे, सध्या धरणातील साठा मायनस १४ टक्क्यांपर्यंत .

फेब्रुवारी महिन्यातच उजनीधरण झपाट्याने तळ गाठत आहे, त्यामुळे सध्या धरणातील पाणीसाठा मायनस १४ टक्क्यांपर्यंत आहे.धरणातून कालव्यातून सोडलेले पाणी उद्या (शनिवारी) बंद केले जाणार असून मायनस १५ टक्क्यानंतर कॅनॉलमधून पाणी सोडणे आपोआप बंद होते. त्यामुळे धरणातील पाणी केवळ तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार आहे. उजनी धरणातुन जानेवारीमध्ये कालव्यात सोडले पाणी आता १७ फेब्रुवारीला बंद होणार […]
Fund for infrastructure projects : पायाभूत प्रकल्पांसाठी २३९६ कोटींचे वितरण करीत राज्याने देशात दुसरा क्रमांक मिळविला ,वाचा सविस्तर ..

बॅंका कृषी पायाभूत प्रकल्पांना कर्ज देत असताना एरवी सतत आखडता हात घेतात. परंतु राज्यामध्ये आतापर्यंत केंद्र शासनाच्या या नव्या योजनेमुळे ४५०० हून अधिक संस्थांना कृषी भांडवल मिळाले असून . राज्याने पायाभूत प्रकल्पांसाठी २३९६ कोटींचे वाटप करीत दुसरा क्रमांक मिळविला आहे. सरकारच्या या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यानंतर २४ तासाच्या आत प्रस्ताव मंजूर झाल्याची उदाहरणे आहेत. नेहमी […]