जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर काय स्वस्त आणि काय महाग होणार? जाणून घ्या संपूर्ण यादी..

जीएसटी परिषदेची बैठक दिल्ली येथे पार पडली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीमध्ये अनेक वस्तू ,सेवा ,वरील जीएसटी कमी करण्याचा किंवा त्यांना जीएसटी मधून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला . तसेच ऑनलाइन गेमिंगसह अनेक वस्तूंवर जीएसटी लावण्याचा किंवा वाढवण्याचा निर्णय परिषदेने घेतला. यामुळे येत्या काही दिवसांमध्ये या वस्तू किंवा सेवांच्या किमतीत बदल […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3731 600 1900 1200 अकोला — क्विंटल 274 800 1500 1400 औरंगाबाद — क्विंटल 2097 400 1200 800 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 258 1000 3000 2200 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 11181 900 1700 […]
कोंबड्या आणि शेळीसाठीही कर्ज मिळणार, असा करा अर्ज आणि घ्या लाभ ..

सरकार शेतकऱ्यांना मदत म्हणून अनेक योजना राबवत असते. अशीच एक योजना आहे. ती म्हणजे पशु किसान क्रेडिट कार्ड योजना या योजनेअंतर्गत क्रेडिट कार्डवर हमीशिवाय 1 लाख 80 हजार रुपयापर्यंत कर्ज मिळते. ही योजना विशेष म्हणजे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आहे .जे पशुपालन करतात. या योजनेच्या मदत तिने शेतकरी गाई, म्हैस, कोंबडी, बकरी खरेदी करण्यासाठी कर्ज घेऊ […]
हवामान विभागाचा अंदाज , राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पहा सविस्तर ..

राज्यामध्ये पुढील दोन ते तीन दिवस हवामान मिश्र राहील. असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकण च्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे . तर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये मेघगर्जनासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. तर काही भागांमध्ये अद्यापही पावसाची प्रतीक्षाच आहे .पाऊस […]
परभणी जिल्ह्यामध्ये ‘गाळमुक्त धरण’ योजनेअंतर्गत २.९५ लाख घनमीटर गाळ उपसा….

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत परभणीतील 23 तलावा मधील दोन लाख 95 हजार 299 घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 509 शेतकऱ्यांच्या 700 एकर क्षेत्रावर गाळ पसरविण्यात आला आहे. जलसंधारण विभागाच्या सूत्रांच्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत अनुदान देण्यासाठी 3 कोटी 35 लाख रुपयांची निधीची मागणी करण्यात आली आहे. ही योजना परत सुरु करण्यात आलेली […]
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांने सुधारित तंत्र वापरातून केले यशस्वी सोयाबीन बीजोत्पादन ….

सातारा जिल्ह्यामधील फलटण तालुक्यातील अनिल वसंतराव काटे यांची प्रगतशील शेतकरी म्हणून ओळख आहे. त्यांना वडिलोपार्जित जमीन 18 एकर असून, सातत्याने ते नवनवीन प्रयोग ते शेतीमध्ये करत असतात. ते दरवर्षी आठ ते दहा एकर मध्ये सोयाबीन चे पीक घेतात. बीज उत्पादनावर त्यांचा अधिक भर असतो. रब्बीत हरभरा तसेच खपली गहू तर उर्वरित आठ एकरामध्ये आडसाली उसाची […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : टोमॅटो कोल्हापूर — क्विंटल 87 1000 7000 4000 औरंगाबाद — क्विंटल 112 3500 6500 5000 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 418 4800 8000 6000 राहूरी — क्विंटल 21 2000 6000 4000 नवापूर — क्विंटल 90 2500 8500 5689 सातारा — क्विंटल […]
१ रुपयात पीक विमा काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात तुम्हाला माहित आहेत का ?

फक्त एक रुपयांमध्ये शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत. ते जाणून घेऊया त्याचबरोबर कोणकोणत्या पिकांसाठी ही योजना लागू आहे .हे सगळं तुम्हाला त्या अर्जामध्ये पाहायला मिळणार आहे. केवळ एक रुपयात पिक विमा योजना. राज्यात एक रुपयात पिक विमा योजना राबवण्याचा निर्णय महाराष्ट्रातील सरकारने घेतलेला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये […]
यांत्रिकीकरणाचा ४ हजार शेतकऱ्यांना लाभ, शेतकऱ्यांना होतोय फायदा…

शेतकऱ्यांसाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असतात. यामध्ये शेतकऱ्यांना फायदा व्हावा हा त्यामागचा उद्देश असतो. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा यासाठी सरकार जनजागृती देखील करत आहे. आता सांगली जिल्ह्यात शासकीय अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्यात या वर्षात ४ हजार २०४ शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाचा लाभ घेतला आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीवरून शेतकऱ्यांना 29 […]
शेतकरी काढतोय सेंद्रीय शेतीतून चांगल्या गुणवत्तेचा भाजीपाला पण, कसा? जाणून घ्या सविस्तर …

बहुतेक शेतकरी आपल्या शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर करत असतात. त्यामुळे जास्त उत्पादन मिळते असं काही शेतकऱ्यांचा समज आहे. सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यामुळे चांगले उत्पन्न होऊ शकते. त्यासाठी शेणखताचा वापर करावा लागतो. चांगल्या आरोग्यासाठी लोक सेंद्रिय शेतीकडे आता वळाले आहेत. सेंद्रिय शेतीतून घेतलेल्या भाज्या, फळे यांना मार्केटमध्ये चांगली मागणी असते .विशेष म्हणजे सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी […]