सरकार देणार हार्वेस्टर मशीनवर ५०% सबसिडी , शेतकऱ्यांनो या योजनेचा असा घ्या लाभ.

सरकार देणार हार्वेस्टर मशीनवर ५०% सबसिडी , शेतकऱ्यांनो या योजनेचा असा घ्या लाभ.

देशातील शेतकरी बांधवांची शेतीची कामे सहज व सोपी होण्यासाठी यंत्रांची आवश्यकता असते. यंत्रांच्यामार्फत शेतीची कामे कोणत्याही अडचणी शिवाय पूर्ण होतात. परंतु लहान व गरीब शेतकऱ्यांना ही यंत्र घेणे शक्य नसते.काही शेतकरी ही यंत्र घेण्यासाठी बँकेद्वारे कर्ज घेतात. परंतु अनेक प्रकारची मोठी कृषी उपकरणे खरेदी करण्यासाठी सरकारकडून अनुदान उपलब्ध करून दिले जाते. या योजनेत शेतकऱ्यांना हार्वेस्टर […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : सोयाबिन माजलगाव — क्विंटल 213 4400 4900 4800 कारंजा — क्विंटल 2500 4710 5025 4950 तुळजापूर — क्विंटल 75 4950 4950 4950 राहता — क्विंटल 20 4600 4825 4760 धुळे हायब्रीड क्विंटल 24 4680 4680 4680 सोलापूर लोकल क्विंटल 30 4310 […]

हवामान विभागाचा अंदाज , 8 जुलैपर्यंत देशातील अनेक राज्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस…

8 जुलैपर्यंत देशातील अनेक राज्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस...

सध्या देशातील विविध राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. विशेषतः उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे काही भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे .हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस म्हणजे आठ जुलै पर्यंत देशातील अनेक राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. कुठे कुठे पावसाचा अंदाज हवामान अंदाजानुसार कोकण ,गोवा व महाराष्ट्रात पाच आणि सहा जुलैला तर […]

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! टोमॅटोने तर रेकॉर्डच मोडले, मुंबईमध्ये एका किलोसाठी द्यावे लागतात तब्बल एवढे रुपये…

टोमॅटोने रेकॉर्डच मोडले मुंबईमध्ये एका किलोसाठी द्यावे लागतात तब्बल एवढे रुपये

पावसामुळे भाज्यांचे दर महागले असून, आता मुंबईमध्ये एका किलो टोमॅटोचा दर तब्बल 160 रुपये झाला आहे. तर येत्या दोन दिवसात हा दर दोनशे रुपये पार करेल असे सांगितले जात आहे . टोमॅटो सोबतच अनेक भाज्यांचे दर देखील वाढले आहेत. त्यातच चहाचा स्वाद वाढवणारे व स्वयंपाक घरातील गुणकारी म्हणून ओळखले जाणारे अद्रक चा दर देखील 320 […]

बातमी कामाची ! 14 वा हफ्ता अखेर या दिवशी येणार, कोट्यवधी शेतकऱ्यांना मिळणार लाभ…

बातमी कामाची ! 14 वा हफ्ता अखेर या दिवशी येणार, कोट्यवधी शेतकऱ्यांना मिळणार लाभ...

यंदाच्या वर्षी आकस्मित संकटाने शेतकरी हवाई दिल झाला आहे. उत्तर भारतामध्ये पावसाने धुमाकूळ घातला असून, राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा टिपूस ही पडला नाही .त्यामुळे अजूनही पेरणीची लगबग शेतकऱ्यांची सुरू नाही. जुलै महिना आला तरी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.  केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. आता या योजनेतून शेतकऱ्यांना या योजनेतून […]

चालू हंगामामध्ये बासमतीखाली २० टक्के अधिक क्षेत्र आणण्याचे पंजाबचे लक्ष्य .

चालू हंगामामध्ये बासमतीखाली २० टक्के अधिक क्षेत्र आणण्याचे पंजाबचे लक्ष्य .

पंजाब कृषी विभाग चालू पेरणीच्या हंगामात बासमती पिकाखालील क्षेत्र 20 टक्क्यांहून अधिक वाढविण्याची योजना आखत आहे, राज्य सरकार जास्त पाणी लागणाऱ्या इत्तर भात पिकापासून उत्पादकांना दूर करण्यासाठी पर्यायी पिके घेण्यावर जोर देत आहे. पंजाब कृषी विभाग चालू पेरणीच्या हंगामात बासमती पिकाखालील क्षेत्र 20 टक्क्यांहून अधिक वाढविण्याची योजना आखत आहे, राज्य सरकार जास्त पाणी लागणाऱ्या इत्तर […]

साताऱ्यामधील प्रशांत शिंगटे यांनी शेळीपालनातून मिळवली विकासाची दिशा पहा सविस्तर …

साताऱ्यामधील प्रशांत शिंगटे यांनी शेळीपालनातून मिळवली विकासाची दिशा पहा सविस्तर ...

सातारा जिल्ह्यामधील खडकी गावातील प्रशांत भिकू शिंगटे यांना चाळीस एकर शेती आहे. संपूर्ण शेती ही बागायती असून त्यात सर्वाधिक क्षेत्रात ऊस व हळद लागवड केली जाते. शेतीला जोड व्यवसाय म्हणून गाई, म्हैस व एका उस्मानाबादी शेळी ते सांभाळत होते . उस्मानाबादी शेळीचे संगोपन आणि अर्थकारण त्यांना योग्य वाटले त्यामुळे त्यांनी गोठ्यातील जनावरांची संख्या कमी करून […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले जळगाव — क्विंटल 36 5000 13000 9500 औरंगाबाद — क्विंटल 16 6000 10000 8000 सातारा — क्विंटल 10 10000 14500 12250 राहता — क्विंटल 4 13000 16000 14500 पुणे लोकल क्विंटल 270 4500 14600 9550 पुणे-मोशी लोकल क्विंटल 13 10000 […]

सरकारचा मोठा निर्णय ! पिक विम्याप्रमाणे आता पशुधन विमा राबवण्याचा विचार…

सरकारचा मोठा निर्णय ! पिक विम्याप्रमाणे आता पशुधन विमा राबवण्याचा विचार...

शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान झाल्यास पीक विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळते . यामुळे शेतकऱ्यांना थोडासा का होईना दिलासा मिळतो .याच धरतीवर राज्यात आता पशुधनासाठी ही विमा योजना राबवण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याची माहिती समोर आली आहे. विमा कंपन्यांशी याबाबत राज्य सरकारचे बोलणे झाले आहे. या योजनेची पूर्तता झाली तर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. […]

परभणीतील बाजारपेठेत, कापूस दरात सुधारणा.

परभणीतील बाजारपेठांत कापूस दरात सुधारणा

जिल्ह्यातील मानवत, सेलू ,परभणी या कापसाच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये कापसाची आवक कमी झाली असून, लिलावा द्वारे होणाऱ्या कापूस खरेदी दरात सुधारणा झाली आहे .मागील दोन दिवसात कापसाच्या दरात क्विंटल मागे दीडशे ते चारशे पन्नास रुपयांची सुधारणा झाली आहे. सोमवारी मानवत बाजार समितीत कापसाच्या 110 ते 120 गाडी आवक होती. कापसाला प्रतिक्विंटल किमान 6000 ते कमाल 7415 […]