राज्यात निवडणुकांची लवकरच रणधुमाळ ,निवडणूक आयोगाने दिले संकेत…

राजकीय घडामोडी राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. शिवसेना गटातून वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे गट वेगळा होता. त्यानंतर आता अजित पवार यांचा गट राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळा झाला. आता राष्ट्रवादी अजित पवार गट भाजप-शिवसेना युतीसोबत सत्तेत आला. राज्यात सत्ताधारी पक्ष जास्तच बळकट झाला आहे. राज्यात या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळाले आहे. येत्या सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये […]
राज्यातील ५ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज वाचा सविस्तर ..

देशातील काही भागात मान्सून सक्रिय झाल्याचे दिसत आहे. अनेक भागांमध्ये जोरदार सरी पडत आहेत. बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. तर आज राज्यात पाच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. सर्वसाधारण स्थिती पेक्षा मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला आहे. कमी दाबाचा पट्टा बिकानेर, राईसेन, मांडला, अंबिका नगर, बालासोर, ते बंगालच्या उपसागराच्या […]
एका हंगामात पपई पिकातून कमवा 10 लाख रुपये उत्पन्न , अशा प्रकारे करा नियोजन ..

पपई बाजारात वर्षभर मिळते .पपई 40 ते 50 रुपये किलो विकली जाते. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तमिळनाडू हरियाणा तसेच पंजाब इतर राज्यात देखील पपईची लागवड केली जाते. कित्येक राज्यात पपई लागवडीवर अनुदान देखील दिले जात असते. बिहारचे शेतकरी पपई लागवड मोठ्या प्रमाणावर करतात, बिहारमध्ये दरभंगा हाजीपुर ,मधुबनी, अशा अनेक जिल्ह्यात पपईची शेती केली जाते.बेगूसराय जिल्ह्यामधील […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : सोयाबिन शहादा — क्विंटल 8 4771 4799 4771 माजलगाव — क्विंटल 114 4225 4831 4751 कारंजा — क्विंटल 1500 4675 5025 4950 वैजापूर — क्विंटल 46 4795 4940 4900 तुळजापूर — क्विंटल 60 4700 4850 4800 राहता — क्विंटल 1 4701 […]
कृषी अभियांत्रिकीमध्ये करिअर संधी उपलब्ध ,

भारत हा कृषी प्रधान देश आहे शेतीला शाश्वत करण्यासाठी शेतीच्या आधुनिकरण आणि यांत्रिकीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी कृषी अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो. कृषी अभियांत्रिकी शाखेमध्ये अन्नप्रक्रिया व तंत्रज्ञान कृषी यंत्रे व शक्ती जलसिंचन व निचरा जलसंधारण, अपारंपारिक ऊर्जा असे प्रमुख विभाग आहेत. अन्नप्रक्रिया व तंत्रज्ञान विभागामध्ये विविध अन्नपदार्थांची प्रक्रिया ,हाताळणी, […]
राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी , कोवळ्या पिकांना जीवदान; खरिपाच्या पेरण्यांना वेग येणार…

यंदा पावसाळा लांबला, यातच पूर्व मौसमी पावसाने ही पुरेशी हजेरी लावली नाही. मान्सून दाखल झाल्यानंतरही पूर्व कोकण वगळता अनेक भागात पेरणी योग्य पाऊस झाला नाही. मात्र पावसा अभावी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना बुधवारी काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात सर्व दूर झालेल्या पावसाने कवळ्या पिकांना दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीला काहीसा वेग मिळाला आहे. गुरुवारी […]
शेतकऱ्यांनो ‘ई-पीक नोंदणी’ करायला चुकाल तर या योजनांसाठी मुकाल, अशी करा नोंदणी…

शेतकऱ्यांना खरीप ,रब्बी तसेच उन्हाळ पिकांची नोंदणी ॲपच्या माध्यमातून करता येते. जमीन पडीक आहे की लागवडीखालील आहे, तसेच त्याच्यामध्ये कोणते पीक, किती क्षेत्रात घेतले जाते. विविध प्रकारची माहिती शासनाला व्हावी यासाठी महसूल विभागातर्फे ही ई पिक पाहणी निर्मिती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामातील पिकांची नोंदणी ॲपच्या माध्यमातून करता येते. त्यानुसार यंदाच्या खरीप […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले अकोला — क्विंटल 32 12000 16000 14000 औरंगाबाद — क्विंटल 49 8000 12000 10000 श्रीरामपूर — क्विंटल 20 5000 12000 8000 राहता — क्विंटल 4 13000 16000 14500 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 15000 17000 16000 रामटेक हायब्रीड क्विंटल 5 8000 […]
सिव्हिल इंजिनियरने नोकरी न करता, सुरू केली लाल केळीची शेती , फक्त 4 एकरात 35 लाख रुपये कमावले….

सोलापूर मधील युवा शेतकरी अभिजीत पाटील सध्या अधिक चर्चेत आहेत . अभिजीत हे सिविल इंजिनियर आहेत .शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिजीत नोकरीच्या मागे न धावता त्यांनी शेती करायचं ठरवलं, सुरुवातीला त्यांनी जवळपासच्या शेतीची माहिती मिळवली. त्यानंतर त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला .ते सध्या लाल केळीची शेती करत आहेत .चार एकरात त्यांनी लाखो रुपयांची कमाई […]
लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक,पहा किती दर मिळाला .

नाशिक कांद्यासाठी प्रसिद्ध असलेले लालसगाव बाजार समितीमध्ये सोमवारी 2035 वाहनांमधून सर्वाधिक 37 हजार 550 क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली असून, त्याला बाजार भाव किमान 700 कमाल 2651 व सरासरी 1460 रुपये क्विंटल राहिला अशी माहिती बाजार समिती प्रशासनाकडून मिळाली आहे. सोमवारी बाजार समितीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्र कांदा बाजार आवारात सकाळपासूनच आवक वाढली. त्यामुळे […]