परभणीतील बाजारपेठेत, कापूस दरात सुधारणा.

जिल्ह्यातील मानवत, सेलू ,परभणी या कापसाच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये कापसाची आवक कमी झाली असून, लिलावा द्वारे होणाऱ्या कापूस खरेदी दरात सुधारणा झाली आहे .मागील दोन दिवसात कापसाच्या दरात क्विंटल मागे दीडशे ते चारशे पन्नास रुपयांची सुधारणा झाली आहे. सोमवारी मानवत बाजार समितीत कापसाच्या 110 ते 120 गाडी आवक होती. कापसाला प्रतिक्विंटल किमान 6000 ते कमाल 7415 […]
हवामान विभागाचा इशारा , आज या 5 जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस…

राज्यामध्ये पुढील चार दिवस काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. आज कोल्हापूर ,रत्नागिरी, सातारा ,रायगड ,व सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पाऊस याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे . या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तसेच […]
कामाची बातमी ! शेतकऱ्यांनो पिक विमा योजनेच्या लाभासाठी ‘या’ तारखेपर्यंत व्हा सहभागी.

पंतप्रधान पिक विमा योजना लाभ राज्यातील शेतकऱ्यांना फक्त एका रुपयात घेता येणार आहे ही योजना नेमकी काय आहे कोणत्या पिकांना कसा विमा मिळेल याविषयी आपण माहिती घेणार आहोत. ही योजना काय आहे अन्नधान्य आणि गळीत पिकांसाठी खरीप हंगामामध्ये विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के रक्कम शेतकऱ्यांनी भरायची आहे. रब्बी हंगामामध्ये विमा सुरक्षित रकमेच्या दीड टक्के रक्कम […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : वांगी अकलुज — क्विंटल 18 3000 4500 4000 कोल्हापूर — क्विंटल 78 1000 4000 2500 औरंगाबाद — क्विंटल 22 2500 3000 2750 श्रीरामपूर — क्विंटल 11 2000 4000 3000 सातारा — क्विंटल 9 3000 3500 3250 मंगळवेढा — क्विंटल 38 600 […]
देवगड तालुक्यातील गीतांजली वेलणकर यांनी कोकणी उत्पादनांचा तयार केला ब्रँड..

सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यामध्ये हापूस आंबे प्रसिद्ध आहेत. याच बरोबरीने फणस, जांभूळ, कोकम ,नारळ ,आवळा ,काजू, इत्यादी पिकांची लागवड देखील मोठ्या प्रमाणात होत असते. या भागात फळ लागवडीचे बरोबरीने प्रक्रिया उद्योग देखील वाढत असतो .जमसडे विजयदुर्ग रस्त्यावर नाडन हे फळबागांनी समृद्ध असे गाव आहे. या गावातील गीतांजली वेलणकर ह्या राहतात त्यांचे पती गणेश वेलणकर, मुलगा गौरीश […]
विदर्भात तूर ९ हजार ६०० रुपयांवर.

तुरीच्या साठ्यावर मर्यादा घालून देण्यात आल्याने सध्या विदर्भातील बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर हे दबावत आलेले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून दहा हजार रुपयांपेक्षा अधिक असलेले दर हे आता 9600 रुपयांवर स्थिर झालेले आहेत. नागपूरच्या कळमना बाजार समितीत तुरीची आवक 223 क्विंटल वरून कमी होऊन 121 क्विंटल पर्यंत आली आहे. गेल्या महिन्यामध्ये तुरीच्या दराने दहा हजाराचा टप्पा […]
कोकण ,मध्य महाराष्ट्रात पाच जुलै पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा..

कोकण ,मध्य महाराष्ट्रात पाच जुलै पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. राज्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू असून, 24 तासात ताम्हणी घाटात 210, तर लोणावळ्यात 48 तासात 248 मिमी, पावसाची नोंद झाली आहे. अरबी समुद्रामध्ये व बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीय स्थिती तसेच राजस्थान ते मणिपूर व गुजरात ते केरळ यामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे […]
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! जुलैमध्ये चांगला पाऊस होईल; जाणून घ्या देशभरात आज हवामान कसे असेल..

देशभरात मान्सूनमुळे मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण भारतातील राज्यामध्ये 2 जुलैपासून अति मुसळधार पावसाची नवीन फेरी सुरू होणार आहे .मान्सून पुढील 48 तासांमध्ये हरियाणा, राजस्थान, पंजाबच्या उर्वरित भागात पोहोचेल . जूनमध्ये देशभरात मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा दहा टक्के कमी झाला आहे .परंतु जुलै महिन्यामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. जुलैमध्ये […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3979 500 1800 1000 अकोला — क्विंटल 280 700 1500 1200 औरंगाबाद — क्विंटल 1780 400 1400 900 खेड-चाकण — क्विंटल 1000 1000 1800 1400 कराड हालवा क्विंटल 201 500 1700 1700 बारामती लाल क्विंटल 496 300 […]
शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता टोमॅटोच्या दराप्रमाणे कांद्याचेही दर वाढणार ? ‘या’ कारणाने दर गगनाला भिडण्याची शक्यता…

देशामध्ये आता टोमॅटोच्या दरात विक्रमी वाढ झाली असून ,आता टोमॅटो पाठोपाठ कांद्याच्या दरात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. पावसामुळे कांद्याच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे .यामुळे यंदा डिसेंबर पर्यंत देशात कांदा पुरवठा कमी होण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांंनी म्हटले आहे. गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात कांद्याचे किरकोळ किमतीत लक्षणीय वाढ झाल्याचं स्पष्ट झाले आहे .कांद्याची 2022 मध्ये […]