राज्यातील प्रत्येक कुटुंबाला पाच लाखांचं आरोग्य कवच,

राज्य शासन महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक व्यक्तीच्या हिताचा विचार करत काही योजनेची अंमलबजावणी करत असतात .या योजनेदवारे अनेकांना मोठ्या मदतीचा हात देतात. त्यात आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जोडली जाणार आहे. ती म्हणजे आरोग्याबाबतच्या नियोजनाची . महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी अधिवास प्रमाणपत्र आणि शिधापत्रिका असणाऱ्यांना आरोग्य सुविधांचा लाभ घेता येणार आहे.थोडक्यात […]
मोदी सरकारचा ‘FRP’बाबत महत्वपूर्ण निर्णय; लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार लाभ…

ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी आहे . कमिशन फॉर अॅग्रिकल्चर कास्ट्स अँड प्राइजच्या शिफारशीनुसार उसाचा एफआरपी वाढवण्याच्या निर्णयावर हिरवा कंदील देण्यात आला आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांना दिलासा मिळालेला आहे .केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाखो उत्पदकांना फायदा होणार आहे .विशेष करून उत्तर प्रदेश व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे .केंद्राच्या कॅबिनेट बैठकीत उसाचा एफ आर पी […]
मान्सूनचा वेग वाढला ! आता राज्यात कोणकोणत्या भागात अतिवृष्टीचा इशारा…

यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्यामुळे अनेकांची चिंता वाढली होती .परंतु आता मान्सूनचे आगमन झालेले आहे. तसेच मान्सूनचा वेग देखील वाढला आहे. त्यामुळे कोकणला दोन जुलै पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच पुणे, सातारा, नाशिक येथे तीन दिवस सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे. अरबी समुद्र पासून गुजरात पर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे, महाराष्ट्रात पावसाचा […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले जळगाव — क्विंटल 24 4000 11000 7000 औरंगाबाद — क्विंटल 34 5000 9000 7000 पाटन — क्विंटल 3 3000 4000 3500 श्रीरामपूर — क्विंटल 20 4500 8000 6500 राहता — क्विंटल 3 13000 16000 14500 अमरावती- फळ आणि भाजीपाला हायब्रीड […]
शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळात घेतले, महत्वाचे निर्णय वाचा सविस्तर…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आली. या बैठकीमध्ये वांद्रे वर्सोवा सागरी महामार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला तसेच एम टी एच एल एल ला अटल बिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नावा सेवा अटल सेतू असे नाव देण्यात येणार आहे मंत्रिमंडळ बैठकीत घेतले गेलेले निर्णय? ▪️ वर्सोवा-वांद्रे […]
दूध दर निश्चितीसाठी शासनाकडून समितीची स्थापना, दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार…

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुध दर निश्चितीसाठी शासनाने समिती स्थापन केली आहे. राज्यातील दूध दर प्रश्न बाबत सहकारी व खाजगी संघ, दूध उत्पादक पशुखाद्य उत्पादक कंपन्या. व शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी सोबत 22 जून रोजी कृषी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती . या बैठकीमध्ये दुधाच्या दराबाबत चर्चा करण्यात आली होती. राज्य दूध संकलन हे प्रामुख्याने […]
शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन ! आता टोमॅटोचे भाव 120 रुपये किलोवर

सध्या सर्वच भाजीपाल्याचे दर वाढले आहेत टोमॅटो बरोबरच काही भाज्यांचे देखील दर झपाट्याने वाढले आहेत . कडक उष्मा कमी उत्पादन, आणि उशिरा झालेला पाऊस याचा परिणाम म्हणून टोमॅटोचे किरकोळ भाव 120 रुपये वर गेले आहेत . यामुळे सर्वसामान्य लोकांना ते परवडत नाही .मे महिन्यात टोमॅटोचे दर घाऊक बाजारात तीन रुपये किलो आणि किरकोळ बाजारात दहा ते […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले अकोला — क्विंटल 730 1000 1300 1200 जळगाव — क्विंटल 45 7500 13000 9000 औरंगाबाद — क्विंटल 25 6500 9500 8000 पाटन — क्विंटल 12 1500 2500 2000 सातारा — क्विंटल 9 10000 14500 12250 राहता — क्विंटल 4 13000 […]
या जिल्ह्यात बोगस खत साठा सापडला, ट्रकसह 17 लाखांचा मुद्देमाल जप्त

बोगस बियाणे खत विक्री महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरात सुरू आहे. मागच्या पंधरा दिवसापासून पोलिसांनी आणि कृषी विभागाचे अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कारवाई केलेली आहे.कृषी विभागाने पोलिसांच्या मदतीने यवतमाळ जिल्ह्यात एका ठिकाणी बोगस खत साठ्यावर कारवाई केली.त्यामध्ये 17 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जैव उत्प्रेरक या नावाची बोगस खत सापडले .17 लाख 84 हजार 600 रुपयांचा […]
अखेर सरकारने काढला आदेश, आता फक्त १ रुपयात मिळणार पीक विमा..

शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काही निर्णय घेतले होते. सरकारने या अधिवेशनामध्ये एक रुपयात पिक विमाची घोषणा देखील केली होती .परंतु त्याचा शासन निर्णय काढला नव्हता. मात्र आता राज्य शासनाने यावर आत्ताच शासन निर्णय काढला आहे. आता शेतकऱ्यांना केवळ एक रुपयांमध्ये पिक विमा चा लाभ घेता येणार आहे. यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. कृषी विभागाने […]