भारतात एखादी व्यक्ती किती जमीन खरेदी करू शकते? जाणून घ्या नियम..

भारतामध्ये जमिनीला अजूनही गुंतवणुकीचे साधन मानले जाते. केवळ गुंतवणूकच नाही, तर आर्थिक स्थिरता आणि स्थिरतेचे लक्षण मानले जाते. त्यामुळे भारतातील खेड्यापाड्यात व शहरांमध्ये देखील सोन्यापेक्षा जास्त मान हा जमिनीला मिळतो. त्यामुळे लोक गुंतवणूक करण्यासाठी जमीन खरेदी करतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का कधी व्यक्ती किती जमीन खरेदी करू शकतो? यावर काही मर्यादा आहेत की नाही […]
शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना ५ लाखांची मदत, एकरी १० हजार रुपये, केसीआर यांनी राज्यात रणशिंग फुंकले…

तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती पक्षाचे चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात रणसिंग फुंकले आहेत. यामुळे आता त्यांना राज्यात किती यश मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी 24 तास मोफत वीज वर्षाला एकरी दहा हजार रुपये तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना पाच लाख रुपये अशी आकर्षक घोषणा करत. ‘अबकी बार किसान सरकार’ म्हणून जोरदार तयारी […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले जळगाव — क्विंटल 45 4000 8000 6000 औरंगाबाद — क्विंटल 20 6000 10000 8300 श्रीरामपूर — क्विंटल 19 5000 9000 6500 अमरावती- फळ आणि भाजीपाला हायब्रीड क्विंटल 138 16000 17000 16500 सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 5 10000 14000 12000 […]
शेतकऱ्यांसाठी सरकारने केली नवीन सेवा सुरू, कसा फायदा घ्यायचा? जाणून घ्या सविस्तर ..

केंद्र सरकारने पी एम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.आता फक्त त्यांचा चेहरा स्कॅन करून ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास अनुमती सरकारने दिली आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांसाठी केवायसी पूर्ण करण्याच्या सरकारच्या ध्येयाचा एक भाग म्हणून ही नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांसाठी केवायसी अनिवार्य […]
पावसाची बातमी ! मुसळधार पावसाचा इशारा, पुढील 5 दिवस या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट…

राज्यामध्ये विविध भागात पावसाने हजेरी लावलेली आहे. मुंबईमध्ये कालपासून पावसाचा जोर वाढला आहे. राज्यातील सोलापूर, वाशिम, पुणे छत्रपती संभाजी नगर, वसई विरार ,पालघर कोल्हापूर, या ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान मुंबई ,पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे ,तर काही जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, पुणे, नाशिक ,सातारा, […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा सातारा — क्विंटल 210 300 1300 800 जुन्नर चिंचवड क्विंटल 4546 700 1700 1200 जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 6786 500 1750 1000 राहता लाल क्विंटल 7517 300 1500 950 पुणे लोकल क्विंटल 10775 500 1300 900 पुणे- खडकी लोकल क्विंटल […]
सोलापूरच्या शेतकऱ्यांने सुरू केली लाल केळींची शेती, पाहता-पाहता बदलले भविष्य, प्रेरणादायी कहाणी

केळी खाणे सर्वांनाच आवडत असते. केळी हे फळ वर्षभर मिळत असते. याची शेती देशात सर्व ठिकाणी केली जाते .परंतु आंध्रप्रदेश केळीचा सर्वात मोठा उत्पादक प्रदेश आहे .देशात उत्पादित होणाऱ्या 17.9% केळीचे उत्पादन हे आंध्र प्रदेशात होते. महाराष्ट्रातील शेतकरी देखील केळीचे उत्पादन घेत असतात. शिकलेले लोक शेतीतील मातीत जुळत आहेत. आज-काल चे युवक आधुनिक पद्धतीचा वापर […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आंबा औरंगाबाद — क्विंटल 648 2500 6500 4500 श्रीरामपूर — क्विंटल 34 4000 8000 6500 सोलापूर लोकल क्विंटल 184 1000 4500 3000 जळगाव लोकल क्विंटल 15 6000 7000 6500 पुणे-मोशी लोकल क्विंटल 75 3000 7000 5000 नागपूर लोकल क्विंटल 100 2000 […]
महाराष्ट्रात पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकरी आनंदात, पेरणीच्या कामाला देखील येणार वेग…

आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस सुरू झाला आहे.तसेच अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. . ढगाळ वातावरण असल्यामुळे वातावरणात गारवा आहे. मागच्या पंधरा दिवसापासून पेरणी करून ठेवलेले शेतकरी पावसाची वाट पाहत होते . त्यांच्यासाठी खरंतर ही आनंदाची बातमी आहे .उन्हामुळे करपत असलेल्या रोपांना काही प्रमाणात आधार […]
ब्रेकिंग न्यूज ! आता 5 वी, 8 वी पास असाल तरच पुढच्या वर्गात प्रवेश; काय आहे नवीन नियम

शिक्षण हक्क कायद्याने नवीन पिढीचे प्राथमिक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सोपे केले मुलांनी परीक्षा द्यायच्या पण नापास करू नका असे या कायद्यात सांगितले होते. पण आता कायद्यात सुधारणा करण्यात आली असून दोन परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना पास व्हावे लागणार आहे. पहिली ते नववी अशा सर्व वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा होते मात्र त्यांना नापास करता येत नाही […]