Dam water storage : मॉन्सून लांबला तर राज्यातील धरणांमध्ये किती पाणी शिल्लक…

Dam water storage : यंदा मॉन्सून वेळेआधी राज्यात आला, तरी त्यात खंड पडून तो १३ ते १५ जूननंतर सकीय होऊ शकतो असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे. ९ जून २०२५ रोजी महाराष्ट्रातील सर्व जलप्रकल्पांमध्ये साचलेल्या एकूण पाणीसाठ्याचा विचार करता, राज्यभरात सरासरी ३०.५० टक्के इतका जलसाठा उपलब्ध आहे. यापैकी उपयुक्त साठा १२,३५१.७६ दशलक्ष घनमीटर इतका असून तो […]

success story : पुरी’ गावच्या महिला बचत घोंगटा उत्पादनाची अनोखी यशकथा…

success story : पुरी ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर येथील महिलांनी तयार केलेल्या प्लास्टीकच्या घोंगट्या आता तयार झाल्या आहेत. त्या आता आळंदी ते पंढरपूर या वारीच्या मार्गावर विक्रीसाठी उपलब्ध होतील. व्यवसायाच्या निमित्ताने पंढरीच्या विठूरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांचे पावसापासून रक्षण करुन या महिलांनी पांडुरंग सेवेची अनोखी वाट शोधली आहे. पुरी गावातील महिला ह्या महिला आर्थिक विकास […]

Kanda Market Rate : जूनमध्ये कांद्याचे बाजारभाव ३ हजारचा टप्पा गाठणार?

kanda bajar bhav : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या महिन्यात भाव वाढीची दिलासादायक बातमी आहे. मागील दोन आठवड्यापासून लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत या दोन महत्त्वाच्या बाजारसमित्यांसह सोलापूर येथील जास्तीत जास्त कांदा बाजारभाव २ हजार ते २५०० च्या दरम्यान आहेत. शनिवारपर्यंत संपलेल्या आठवड्यात पिंपळगाव बसवंत येथील जास्तीत जास्त कांदा बाजारभाव २५०० पर्यंत स्थिर राहिले असून दोन्ही बाजारसमित्यांमध्ये […]

Kanda Bajarbhav : कांदा बाजारभाव या बाजारात २५३०रुपये; लासलगावमध्येही चांगला भाव…

Kanda Bajarbhav

Kanda Bajarbhav : अवकाळी पावसानंतर राज्यात कांदा आवक वाढत होती, मात्र या आठड्यापासून ती कमी होताना दिसत आहे. काल दिनांक ४ जून २०२५ रोजी लासलगाव बाजार समितीत उन्हाळी कांद्याला जास्तीत जास्त २०२० रुपया दर मिळाला, तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक २५३० रुपया इतका दर मिळाला. हे दोन्ही दर राज्यातील इतर बाजारपेठांच्या तुलनेत सर्वाधिक […]

Monsoon cooled : मॉन्सून थंडावला; उजनी, जायकवाडी, कोयनेत किती पाणीसाठा ?

Monsoon cooled

Monsoon cooled : राज्यात ५ जून २०२५ रोजी उपलब्ध माहितीनुसार सर्व मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये एकत्रितपणे सुमारे ३०.४१ टक्के एकूण पाणीसाठा आहे. या एकूण साठ्यात उपयुक्त पाणीसाठा १२,३१५.२० दशलक्ष घनमीटर असून तो उपयुक्त क्षमतेच्या तुलनेत ३०.४१ टक्के आहे. मागच्या वर्षी याच तारखेस हा उपयुक्त साठा २२.१६ टक्के होता, म्हणजेच यावर्षी थोडी सुधारणा दिसून येते. […]

Crop insurance : पिकविमा आणि शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई महत्त्वाची बातमी..

crop insurance : शासनाने केलेल्या पिक नुकसान अहवालावर आधारित पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्‍यांना नुकसान भरपाई द्यावी. कोणताही शेतकरी पिक विम्यातून वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी असे निर्देश कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले. मंत्रालयात नाशिक, नांदेड व परभणी जिल्ह्यातील पिक विमा नुकसान भरपाई मिळण्याबाबत आयोजित बैठकीत कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे बोलत होते. यावेळी आमदार […]

Agricultural Project : राज्यात ‘या’ दोन ठिकाणी उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे कृषीमाल विक्री सुविधा प्रकल्प..

. Agricultural Project : फळे आणि भाजीपाला शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्री आणि निर्यातीसाठी आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील बापगाव आणि नागपूर जिल्ह्यातील काळडोंगरी येथे पणन सुविधा प्रकल्प उभारण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली असून राज्यातील शेतमालाची निर्यात वाढवण्यासाठी दोन्ही ठिकाणी अत्याधुनिक पणन सुविधा प्रकल्प उभारला जाणार आहे. यासाठी इतर देशातील तसेच इतर राज्यातील अत्याधुनिक सुविधा […]

Agriculture Mall : आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात होणार ‘कृषी मॉल’

Agriculture Mall : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्याप्रमाणे कृषी मॉल उभारण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी या धोरणावर आधारित धोरण तयार करावे. जेणेकरून कृषीच्या सर्व वस्तू शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध होतील आणि कृषी माल देखील याच ठिकाणी विक्री देखील होईल, असे निर्देश कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले. कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे म्हणाले की, सोलापूर येथे कृषी […]

fertilizers and pesticide : बनावट खते आणि कीटकनाशकांविरोधात केंद्राचा लवकरच नवा कायदा…

fertilizers and pesticide

fertilizers and pesticide : केंद्र सरकार बनावट खते आणि कीटकनाशके बनवणाऱ्या तसेच शेतकऱ्यांना पुरवणाऱ्या कंपन्या किंवा व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी नवीन कायदा तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राच्या दौऱ्यावेळी याबाबत संकेत दिले. शिवराज सिंह चौहान म्हणाले की, बनावट खते आणि […]

Agricultural income : सहकारी अन्नधान्य साठवण योजनेतून कृषी पतसंस्थांच्या उत्पन्नात वाढ…

Agricultural income

Agricultural income : देशभरात राबवण्यात येणाऱ्या सहकारी अन्नधान्य साठवण योजनेमुळे प्राथमिक कृषी पत संस्था म्हणजेच पीएसीएस यांचे आर्थिक बळकटीकरण होणार असून ग्रामीण भागात रोजगार निर्मितीच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत या योजनेचा आढावा घेण्यात आला. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार से समृद्धि […]