हळद उत्पादकांसाठी खुशखबर , देशातले पहिले हळद संशोधन केंद्र होणार महाराष्ट्रात..

वसमत येथे देशातील पहिले हळद संशोधन केंद्र वसमत होत आहे .जागतिक पातळीवरून आणि देश पातळीवर हळदीची मागणी लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहीत करून त्याचे क्लस्टर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच विदर्भ, मराठवाडा सारख्या दुष्काळग्रस्त भागामध्ये हळदीच्या उत्पादनाने सुवर्णक्रांती होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हळद संशोधन केंद्राबाबत सह्याद्री […]

सोयबीन लागवडीच्या ‘या पद्धतीत पावसाचा खंड पडला तरी पिके धरतात तग, उत्पादनात मध्ये होते वाढ ..

पावसाचा मोठा खंड आणि पाऊस वेळेवर पडत नसल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असते . त्यामुळे आता शेतकऱ्यांचा आधुनिक शेतीकडे कल जास्त वाढला आहे . भोकरदन तालुक्यात शेतात पट्टा पद्धतीने सोयाबीन लागवडीचा प्रयोग यंदा सुमारे सात हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी अंमलात आणला आहे. त्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होण्याबरोबर पावसाच्या खंडातदेखील पिके चांगली येण्यास मदत होईल. या पद्धतीने सोयाबीन […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बेदाणा तासगाव हिरवा क्विंटल 2813 11000 21600 13900 तासगाव काळा क्विंटल 885 3000 8500 5700 तासगाव पिवळा क्विंटल 703 10000 17500 14100 बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कापूस यावल मध्यम स्टेपल क्विंटल […]

लाडकी बहीण योजने’साठी मंत्रिमंडळ बैठकीत आणखी सहा बदल; आता मिळणार यादीबाबत महत्वाची अपडेट,वाचा सविस्तर ..

सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सर्वत्र जोरात चर्चा सुरु आहे .परंतु , अद्यापही काही तांत्रिक अडचणी येत आहेत त्यामुळे किंवा कागदोपत्रांची पूर्तताच्या अनुषंगाने काही बदल सूचवण्यात आले आहेत . त्यानुसार, झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 6 नवीन नियम व अटी पूर्तता करण्यात आली आहे त्यानुसार, लवकरच शासन निर्णय काढण्यात येईल व तो लवकरच लागू देखील करण्यात […]

कृषिक्षेत्राच्या विकासासाठी १.५२ लाख कोटी रुपयांची तरतूद ,कृषिउत्पादन वाढीसाठी पिकांचे १०९ नवीन वाण विकसित करण्यावर लक्ष केंद्रित.

अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने शेतीसाठी १. ५२ लाख कोटींची तरतूद केली आहे , फळांच्या १०९ नवीन उच्च-उत्पादकता असणारे वाण व बागायती पिकांच्या हवामानास अनुकूल असणारे ३२ पिके विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. सरकारच्या नऊ प्राधान्यक्रमांमध्ये शेतीला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे अर्थमंत्र्यांनी अधोरेखित केले. गेल्या वर्षी १.२५ लाख कोटी रुपयांची […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : बीट जळगाव — क्विंटल 10 1500 2000 1700 अमरावती- फळ आणि भाजीपाला हायब्रीड क्विंटल 10 1600 1800 1700 पुणे लोकल क्विंटल 89 1000 2000 1500 पुणे-मोशी लोकल क्विंटल 32 3000 3000 3000 भुसावळ लोकल क्विंटल 1 2000 2000 2000 हिंगणा लोकल […]

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काय घोषणा झाल्या ? जाणून घ्या सविस्तर…

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजचा अर्थसंकल्प मांडला आहे.मोदी सरकारचा हा 13 वा अर्थसंकल्प आहे. तर निर्मला सीतारामन यांचा हा सातवा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात आदिवासी, गरीब, शेतकरी, तरुणांवर,आणि महिलावर या अर्थसंकल्पामध्ये जास्त फोकस केला आहे. अनेक मोठ्या घोषणा यावेळी करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधांवर अर्थसंकल्पातून भर दिला आहे . आयकरात बदल केला आहे . तसेच […]

बांगलादेश सरकारने नागपुरी संत्र्यावरील आयात शुल्कामध्ये इतक्या टक्क्यांनी केली वाढ , निर्यातीचं गणित काय? जाणून घ्या सविस्तर ..

नागपुरी संत्र्यावरील आयात शुल्कामध्ये बांगलादेश सरकारने पाच वर्षांमध्ये ५०५ टक्के तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी ११४.७७ टक्क्यांनी वाढ केली आहे. यावर्षी बांगलादेशातील संत्रा निर्यात वाढत्या आयात शुल्कमुळे आणखी मंदावणार आहेत. दुसरीकडे, देशाअंतर्गत बाजारात संत्रा विक्रीचे प्रभावी नेटवर्क नसल्यामुळे आगामी हंगामामध्ये संत्र्याचे दर दबावामध्ये राहण्याची व संत्रा उत्पादकांचे आर्थिक नुकसान हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विदर्भामधील […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3659 1000 3200 2200 अकोला — क्विंटल 341 2000 3000 2500 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 943 550 2550 1550 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 372 3000 3750 3250 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10834 2400 […]

पीएम ‘किसान’ सन्मान निधीत वाढ होणार? किसान क्रेडिट कार्डविषयीही मोठा निर्णय? अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी ‘या’ मोठ्या घोषणा होण्याची शक्यता, वाचा सविस्तर

23 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर हा पहिलाच अर्थसंकल्प असल्यामुळे यावेळी केंद्र सरकार कोणत्या घोषणा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे यावेळी शेतकऱ्यांसाठीही मोठ्या घोषणा होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेतून सरकार यावेळी […]