Atal-bambu-samrudhi-yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! अटल बांबू समृध्दी योजनेअतंर्गत आता निघेल हिरवे सोने, तेही 50% अनुदानावर,वाचा सविस्तर …

इतर पिकांप्रमाणे बांबू शेतीला चालना मिळायला पाहिजे त्यासाठी , अटल बांबू समृद्धी योजना राबवण्यात आली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना या अगोदर 120 रुपये अनुदान तीन वर्षांसाठी प्रतिरोपे विभागून दिले जात होते त्यामध्ये वाढ करून आता एका रोपट्यामागे तीन वर्षे विभागून175 रुपये मिळणार आहेत.आता शेतकऱ्यांना शेतात ‘हिरवे सोने’ पिकवण्याची संधी सरकारने उपलब्ध करून दिली आहे. या […]

देशामध्ये महाराष्‍ट्राची साखर उत्पादनात आघाडी कायम,वाचा सविस्तर ..

फेब्रुवारी महिन्यापर्यंत देशामध्ये २५४ लाख टन साखर उत्पादित झाली असून . त्यापैकी महाराष्ट्रामध्ये ९० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. देशात महाराष्ट्राने साखर उत्पादनात निर्विवाद आघाडी मारली आहे. उत्तर प्रदेशात साखर उत्पादन ७९ लाख टन झाले असून उत्तर प्रदेश साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावरती आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी देशात साखर कारखाने बंद होण्याचा वेग […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : खरबुज अहमदनगर — क्विंटल 25 500 2500 1500 छत्रपती संभाजीनगर — नग 109 600 2200 1400 सोलापूर लोकल क्विंटल 166 500 2200 1400 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 318 1500 2000 1750 भुसावळ लोकल क्विंटल 1 2000 2000 2000 बाजार […]

गोरख एकनाथ बढे यांच्यासाठी रेशीमशेती कशी ठरली शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत , वाचा सविस्तर …

गोरख एकनाथ बढे यांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील केकतजळगाव (ता.पैठण) इथे पाच एकर शेती आहे. रेशमी उद्योग हे श्री.बढे चार वर्षापासून करत आहेत. ते पारंपारिक कपाशी व इतर पिकांचे उत्पादन त्याआधी घेत होते. आर्थिक दृष्ट्या त्यातून मात्र फासे काही पदरात पडत नव्हते. त्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या शाश्वत उत्पन्न मिळेल अशा स्त्रोताच्या शोधात होते. रेशीमशेतीबाबत त्यावेळी त्यांना माहिती […]

बांगलादेशात ५० हजार टन कांदा निर्यातीसाठी अधिसूचना जारी केली ; एनसीईएल करणार कांदा निर्यात,वाचा सविस्तर ..

बांगलादेशात ५० हजार टन कांदा निर्यातीला परवानगी दिल्यानंतर ८ दिवसांनी निर्यातीची अधिसूचना निघाली आहे. निर्यातीच्या प्रक्रियेबाबत अधिसूनचना निघूनही स्पष्टता नाही.कारण अधिसूचनेमध्ये राष्ट्रीय सरकारी निर्यात मर्यादीत म्हणजेच एनसीईएल या सरकारी संस्थेच्या माध्यमातून निर्यात होणार असे स्पष्ट सांगितले आहे. परंतु ही संस्था प्रत्यक्ष कांदा खरेदी करून निर्यात करणार या प्रक्रियेमध्ये निर्यातदारांना सोबत घेणार की नाही हे स्पष्ट […]

आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : दोडका (शिराळी) खेड-चाकण — क्विंटल 48 3500 4500 4000 श्रीरामपूर — क्विंटल 12 2500 3500 3000 नाशिक लोकल क्विंटल 102 2835 5420 4170 पुणे लोकल क्विंटल 154 2000 4000 3000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 8 3000 4000 3500 मुंबई लोकल क्विंटल 26 […]

Group Farming Program: येत्या दोन वर्षात संपूर्ण राज्यात गट शेतीचा कार्यक्रम राबविण्यात येणार – आमिर खान

पानी फाऊंडेशन गट शेतीची सुरूवात कोविड आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या विचाराने करण्यात आली होती व या गट शेतीला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.पानी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान यांनी सांगितले की ,आता काही तालुक्यांपर्यंत मर्यादित असलेले हे गट शेतीचे काम येत्या दोन वर्षात संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. गुरूवारी पानी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित केलेला […]

कुटुंबाने भाजीपाला शेतीत साधली प्रगती,जाणून घ्या त्यांची पीक पद्धत,व्यवस्थापनातील बाबी….

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर (ता.शिरोळ) येथील राजपूत कुटुंबाने एकी जपण्याबरोबर अनेक वर्षापासून विविध भाजीपाला पिके या पद्धतीत सातत्य ठेवले. त्यामध्ये हस्तगत कौशल्य केले. बाजारपेठेत त्यांच्या शेतमालाचा दर्जेदार ब्रँड तयार झाला आहे. शेतीसह उल्लेखनीय कौटुंबिक प्रगती याच शेतीतून कुटुंबाने साध्य केली आहे. भाजीपाला पिकांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका प्रसिद्ध आहे. गुणवत्ताप्राप्त उत्पादनातून आपली वेगळी ओळख येथील भाजीपाला […]

PM Surya Ghar Scheme : एक कोटी कुटुंबांना मिळणार ‘पीएम-सूर्यघर’अंतर्गत मोफत वीज ,लाभ घेण्यासाठी येथे करा अर्ज?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम-सूर्य घर : मोफत वीज या योजनेसाठी ७५०२१ कोटी रुपये खर्चाला मंजुरी दिली आहे. या योजनेच्या अंतर्गत १ कोटी घरांच्या छतांवर सौर पॅनल (आरटीएस) बसवण्यात येणार आहेत ,तसेच कुटुंबांना दर महिना ३०० युनिट्सपर्यंत मोफत वीज देण्यात येणार आहे. पंतप्रधानांनी पीएम-सूर्य घर : मोफत वीज या योजना १३ फेब्रुवारी […]

आले बियाण्यासाठी शेतकरी शोधत आहेत निरोगी प्लॉट ,वाचा सविस्तर ..

शेतकऱ्यांचा कल आले लागवड करण्याकडे वाढलेला असून गेल्या दोन वर्षापासून आले पिकांचे दर समाधानकारक आहे. बियाणे खरेदी मार्चमध्ये सुरू होत असून शेतकऱ्यांकडून बियाण्याच्या निरोगी प्लॉटचा शोध आले लागवड करण्यासाठी सुरू आहे. तज्ज्ञ यांनी गतवर्षीच्या तुलनेत बियाण्यांचा दर जास्त म्हणजे 31 ते 40 हजार रुपये पर्यंत जाईल असे व्यक्त केले होते . पाण्याच्या स्थितीवर लागवडीचे चित्र […]