आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : टोमॅटो कोल्हापूर — क्विंटल 199 1000 2200 1600 औरंगाबाद — क्विंटल 85 2000 2800 2400 पाटन — क्विंटल 9 1500 2000 1750 खेड-चाकण — क्विंटल 392 1500 2500 2000 विटा — क्विंटल 50 1000 1500 1350 राहता — क्विंटल 56 700 […]
कांदा आणि साखरेच्या निर्यात बंद नंतर आता तांदळाची निर्यात देखील बंद ,पहा सविस्तर ..

भारत तांदळाची निर्यात करणारा सर्वात मोठा देश आहे. आणि भारताने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आणि याचा परिणाम अनेक देशांवर होत आहे. त्यांनी भारताकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. जगातील अनेक देश तांदळासाठी भारतावर अवलंबून आहेत तर भारताने लावलेली निर्यात बंदी उठवावी अशी मागणी होत आहे. केंद्र सरकारने देशातील महागाईला आळा घालण्यासाठी एक मोठा […]
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात बुधवारपासून पाऊस वाढणार ? पहा हवामान अंदाज ..

राज्यातल्या बहुतांश भागांमध्ये पाऊस सध्या रजेवर गेला पण येत्या तीन दिवसांत चांगला पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून व्यक्त होत आहे.सोमवार आणि मंगळवारी कोकण घाट माथ्यावर मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. तर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज .मान्सून सुरू […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले अहमदनगर — क्विंटल 31 7000 13500 10250 जळगाव — क्विंटल 20 5000 10000 7500 राहूरी — क्विंटल 3 9000 14000 12500 पाटन — क्विंटल 3 2500 3000 2750 श्रीरामपूर — क्विंटल 11 9000 12000 11000 सातारा — क्विंटल 4 8000 […]
शेतकऱ्याचा नादच खुळा! वीज कनेक्शन मिळाले नाही म्हणून थेट कोंबडीच्याखता पासून केली वीजनिर्मिती,वाचा सविस्तर ..

सध्या हरियाणातील झज्जर येथील एका कुटुंबाची मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. त्यांची चर्चा होण्याचे कारण देखील खास आहे. कारण या कुटुंबाला वीज कनेक्शन मिळाले नाही . म्हणून त्यांनी घरीच वीजनिर्मिती केली आहे, ज्यामुळे त्यांचे अनेकजण कौतुक करत आहेत. या शेतकऱ्यांनी वीज कनेक्शन मिळाले नाही , म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी कोंबडीच्या खता पासून वीज निर्मिती […]
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार विमा भरपाईची अग्रीम रक्कम,जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश..

मोठ्या प्रमाणावर पावसाचा सध्या महाराष्ट्रामध्ये खंड पडला असून खरिपातील पिके करपण्याची भीती निर्माण झाली आहे. या कालावधीमध्ये पिकांवर विपरीत परिणाम होऊन येणाऱ्या काळात उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत. अजून देखील पावसाची चिन्हे नसून हवामान खात्याच्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात सर्व दूर पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. […]
नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना केव्हा मिळणार? वाचा यासंबंधीचे महत्त्वाचे अपडेट..

पंतप्रधान केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही एक महत्त्वकांक्षी योजना आहे टाकलं पण या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये मिळत असतात शेतकऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये दोन हजार रुपयांचा लाभ दिला जातो म्हणजेच दर चार महिन्यांनी दोन हजाराचा हप्ता म्हणजेच वार्षिक सहा हजार रुपये या माध्यमातून मिळतात ही योजना खूप महत्त्वाची असून […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 7486 1000 2500 1800 अकोला — क्विंटल 220 1500 2300 2200 औरंगाबाद — क्विंटल 1731 400 2500 1450 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 269 2500 4500 3200 खेड-चाकण — क्विंटल 1250 1200 2550 1800 कराड हालवा क्विंटल […]
नवीन २० लाख शेतकरी बनले , किसान क्रेडिट कार्ड धारक पहा सविस्तर …

राज्यामध्ये वीस लाख शेतकऱ्यांना क्रेडिट कार्डच्या केसीसी कक्षेत आणण्यात बँकांना यश आले आहे. यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी गेल्या तीन वर्षात मोहिमा राबवल्या होत्या अशी माहिती बँकिंग सूत्रांनी दिली आहे. राज्यात 2015 – 16 मध्ये शेतकरी खरेदीदारांच्या वर्गवारीनुसार एक कोटी 47 लाख खातेदार होते . परंतु 2020 पर्यंत त्यातील केवळ 64 लाख 15 हजार खातेदारांना केसीसी किसान […]
पावसाची भेट आता थेट सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात, पहा हवामान अंदाज!

सध्या राज्यात पावसासाठी पोषक वातावरण असल्यामुळे ठरावीक जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडत आहे. बहुतांश ठिकाणी पुढील सात दिवसांमध्ये हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आहे. मान्सूनसाठी अनुकूल स्थिती येत्या पंधरवड्यात नसल्याने सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडेल, तर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर मात्र राज्यात सर्वदूर चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. सध्या देशातील ईशान्येकडील राज्यांमध्ये बंगालच्या उपसागरात तयार […]