महाराष्ट्रात कापुस पिकात पहिल्यांदाच बीटी सरळ वाण विकसित..

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तीन अमेरिकन ब्रिटिश सरळ वान व देशी कपाशीच्या एका सरळ वाणाची राष्ट्रीय निवड समितीद्वारे लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. विद्यापीठांतर्गत असलेल्या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राद्वारे विनियंत्रित बीटी क्राय एक एसी जणूक तंत्रज्ञान युक्त वाणाची पैदास करण्याचे कार्य सुरू असून याद्वारे निर्मित एन एच 1901 बीटी एन एच, […]
एलआयसी बोनसची बोगस लिंक अनोळखी मोबाइल क्रमांकावरून पाठवली जाते ,ओपन कराल तर खाते होईल रिकामे, वाचा सविस्तर ..

फसवणुकीचा नवा फंडा : अनोळख्या मोबाइल नंबर वरून लिंक पाठवली जाते आणि तुम्ही जर एलआयसी बोनसची बोगस लिंक ओपन केली तर तुमचे खाते रिकामे होईल. एलआयसी कंपनीतर्फे दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त बोनसचे तुम्ही लाभार्थी ठरला आहात’ असा मेसेज आणि एक लिंक सायबर चोरटे अनोळखी मोबाइल क्रमांकावरून पाठवत आहेत. तुम्हाला समजत असलेल्या भाषेत कोणीतरी तुमच्याशी बोलल्यानंतर, ते […]
घर / घरपट्टी स्वतःच्या नावावर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे, पहा सविस्तर

घरपट्टी नावावर करण्यासाठी काय करायचं हा प्रश्न तुम्हाला सुद्धा कधीतरी नक्की पडला असेल त्यासाठी काय करायचं ? घरासंबंधित एक ना अनेक कामे असतात. काही कामे कायद्याला धरून करावी लागतात. ही कामे रीतसर त्या-त्या वेळी पूर्ण न झाल्यास पुढे व्यत्यय येतो. यांत ‘घर नावावर करणे, वारस दाखला काढणे, घरपट्टी नावावर करणे अर्ज कसा भरायचा’ यासारख्या कामांचा […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3189 1000 2300 1600 औरंगाबाद — क्विंटल 7605 150 1950 1050 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 200 2000 4200 3500 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 7317 900 2200 1550 खेड-चाकण — क्विंटल 200 1000 2000 […]
सर्वच डाळीचे भाव कडाडले ,तुरीचे दर 12 हजारांवर तर तूरडाळ 175 रुपये किलो,

आज किरकोळ बाजार मध्ये तुरीचा भाव 175 रुपये किलो आहे . दोन महिन्यापूर्वी शंभर रुपयांवर असलेली तूर डाळ आता 160 ते 175 रुपये किलो झाली आहे.गेल्या वर्षी झालेली अनियमित पाऊस मान आणि यावर्षी दिलेली पावसाने ओढ याचा थेट परिणाम शेतमालावर झाला आहे . यामुळे खाद्य वस्तूंच्या किमती वाढताना दिसत आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये […]
आता फक्त ३० मिनिटात मोजता येईल जमीन, वाचा सविस्तर..

तुम्हाला जर जमीन मोजणी करून घ्यायची असेल तर आता जमीनमोजणी होणार आहे फक्त तीस मिनिटात, आता बांधावरून होणारी भांडणं म्हणजे शेती बांधावरून होणारी भाऊ बंदकी असते ते आता मिटणार असंच म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त त्याचबरोबर अचूकता आणि वेळेची आणि इंधनाची बचत आणि मुख्य म्हणजे झाड आणि पिकांचा जो अडथळा होत […]
शेतकऱ्यांना मिळणार दिलासा, बीड जिल्ह्यातील 87 मंडळात 25 टक्के अग्रीम पीकविमा मंजूर, कृषीमंत्री मुंडेंच्या सुचनेचे प्रशासनाकडून पालन;

बीड जिल्ह्यातील एकूण 87 मंडळात 25% अग्रीम पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. याबाबत तातडीने पिक विमा कंपनीने अग्रीम पिक विमा वाटप करण्याची निर्देश दिले आहेत.बीड जिल्ह्यामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेचे प्रशासनाने तंतोतंत पालन केले आहे. जिल्ह्यातील एकूण 87 मंडळामध्ये 25% खरीप पिक विमा मंजूर करण्यात आला आहे. याबाबत पिक विमा कंपनीने तातडीने […]
पावसाबाबत आनंदाची बातमी: हवामान खात्याकडून मोठी अपडेट, पुढील पाच दिवसांत राज्यातील या भागांत जोरदार पाऊस बरसणार,

गेल्या चार आठवड्यापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने राज्यभरात हळूहळू सक्रिय होण्यास सुरुवात केली आहे . विदर्भ मराठवाडा आणि मुंबईतील अनेक ठिकाणी गेल्या दोन दिवसापासून रिमझिम होत आहे. त्यातच आता हवामान खात्याने शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. पुढील चार ते पाच दिवस मान्सून साठी अत्यंत अनुकूल असतील . त्यामुळे हवामान खात्याने महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांसह मुसळधार […]
राखी पोर्णिमेला मोदी सरकारचे मोठे गिफ्ट , घरगुती सिलेंडरच्या किमती उद्यापासून 200 रुपयांनी कमी होणार,

राखी पोर्णिमेच्या दिवसापासून देशभरातील घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. देशभरातील महिलांना मोदी सरकारने राखी पोर्णिमेच्या एक दिवस आधी मोठं गिफ्ट दिलं आहे. उद्यापासून म्हणजे बुधवारपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती या 200 रुपयांनी कमी होणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर (Anurag Thakur On LPG Cylinder Price) […]
राज्य सरकारचा मोठा निर्णय, दुष्काळ नियंत्रणासाठी मंत्रालयातच उभारली ‘वॅार रुम पहा सविस्तर…

मंत्रालयात आता दुष्काळ नियंत्रण कक्ष सुरू होणार आहे. दुष्काळाच्या परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दुष्काळाचा आढावा घेणार आहेत .दुष्काळी भागात सापडलेल्या वस्त्या, वाड्या, गावे, तालुके, जिल्हे ,यावर या वॅार रूममधून लक्ष ठेवले जाणार आहे . तसेच वस्त्या, वाड्या ,गावे तालुके, जिल्हे हे जोडले जाणार आहेत. दुष्काळ भागासाठी उपाय योजना या […]