कांद्याच्या दराबाबत शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, नाफेडच्या कांदाविक्रीबाबत निर्णय १५ सप्टेंबरनंतर..

कांद्याला मार्च महिन्यामध्ये खूप कमी भाव मिळाला होता. परंतु मागील दहा दिवसापासून थोडा चांगला भाव कांद्याला मिळू लागलेला आहे. शेतकऱ्याचा कांदा खराब झाल्यामुळे आवक जवळपास साठ टक्के घटली आहे. त्यामुळे कांद्याचा तुटवडा जाणवू लागल्याने कांद्याच्या भावात काहीशी सुधारणा झालेली दिसून येत आहे. दुसरीकडे सरकारने आता नाफेडने साठवलेला कांदा बाजारात आणण्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू […]
पीएम किसान योजनेच्या लाभापासून ‘या’ तीन कारणांमुळे तुम्हीही वंचित आहात का? या तारखेपर्यंत करा हे काम,मिळेल लाभ

पंतप्रधान किसान सन्माननिधी योजना ही केंद्र सरकारची एक यशस्वी आणि महत्वकांक्षी योजनांपैकी एक असून आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे. की या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असतात. परंतु बारा लाख शेतकरी पंतप्रधान सन्मान योजने च्या 14 व्या हप्त्याचा लाभापासून […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : सोयाबिन अजनगाव सुर्जी पिवळा क्विंटल 63 4000 4811 4450 औसा पिवळा क्विंटल 326 4750 4960 4915 शेतमाल : शेवगा राहूरी — क्विंटल 8 1000 6000 3500 खेड-चाकण — क्विंटल 52 2000 3000 2500 सातारा — क्विंटल 13 3000 3500 3250 राहता — […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले जळगाव — क्विंटल 30 4000 10000 7000 औरंगाबाद — क्विंटल 22 8000 13000 10500 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 42 10000 15000 13000 राहूरी — क्विंटल 2 9000 15000 12500 श्रीरामपूर — क्विंटल 19 8000 11000 10000 राहता — क्विंटल […]
नाफेडचा कांदा नकोच!; केंद्र सरकारच्या निर्णयाला शेतकऱ्यांचा का होतोय विरोध?

टोमॅटो नंतर कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने नाफेड चा तीन लाख मेट्रिक टन कांदा बाजारात आणण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाला कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलेला आहे. नाफेड चा कांदा आणू नये अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. केंद्र सरकारने कांद्याचा भाव 2500 रुपयांवर गेल्यामुळे दर नियंत्रणासाठी पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने नाफेड चा तीन […]
व्यापाऱ्यांनो! शेतकऱ्यांना शेतीमालाचे तातडीने पैसे दिले नाही तर आता होणार…..

कष्टाने पिकवलेला शेतीमाल शेतकरी बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी नेतात. शेतमाल विक्रीनंतर देखील व्यापारी शेतमालाचा माल खरेदी करून देखील वेळेवर पैसे देत नाही. किंवा त्यात तातडी दाखवत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागते. परंतु आता व्यापाऱ्यांना सदर प्रकार करता येणार नाही. तसे पाहायला गेले तर शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे पैसे ताबडतोब देणे व्यापाऱ्यांना बंधनकारकच आहे. या […]
शेततळे अनुदान योजना 2023,शेततळ्यासाठी अर्ज सुरू! कोणत्या आकारमानाच्या शेततळ्याला किती मिळते अनुदान? वाचा संपूर्ण माहिती…

केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी क्षेत्राच्या प्रगती करिता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी ज्या योजना राबवण्यात येतात त्या अंतर्गत अनुदान स्वरूपामध्ये मदत करण्यात येते. यांत्रिकीकरणाशी संबंधित तसेच सिंचनाच्या सोयी सुविधा शेतकऱ्यांना उभ्या करता याव्यात याकरिता देखील राज्य सरकारच्या योजना आहेत . तसेच फळबाग लागवडीकरिता देखील काही योजनेच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते. या […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : आले अहमदनगर — क्विंटल 21 8000 14500 11250 जळगाव — क्विंटल 37 4000 10000 7000 श्रीरामपूर — क्विंटल 13 8000 10000 9000 राहता — क्विंटल 3 13000 16000 14500 अमरावती- फळ आणि भाजीपाला हायब्रीड क्विंटल 120 14000 18000 16000 कल्याण हायब्रीड […]
शेतकऱ्यांनो हिरव्या भेंडीची लागवड करण्यापेक्षा करा, लाल भेंडीची लागवड आणि कमवा, एक एकर शेतीतून २५ लाखांचे उत्पादन…

भारतामध्ये परंपरागत शेती कडून शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत आहेत. बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, झारखंड आणि राजस्थान सह इतर राज्यात शेतकरी आंबे ,पेरू, सफरचंद, आवळा आणि हिरवा भाजपाला काढत आहेत . त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे . कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकाबद्दल आता आपण पाहणार आहोत. हिरव्या भेंडी सारखेच लाल भेंडी शेतीत केली जाते. […]
‘स्वामित्व योजनेअंतर्गत, राज्यातील दहा हजार गावांचे प्रॉपर्टी कार्ड तयार…

दीड ते दोन वर्षात स्वामित्व योजना सुरू झाल्यानंतर राज्यामध्ये सुमारे दहा हजाराहून अधिक गावठाण यांचे प्रॉपर्टी कार्ड तयार झाले आहे. उर्वरित गावाचे ड्रोन द्वारे सर्व्हेचे काम सुरू असून2024 पर्यंत त्यांचेही प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचे नियोजन आहे. या योजनेमध्ये राज्यातील बत्तीस हजाराच्या आसपास गावे असून त्यापैकी वीस हजार गावांचा ड्रोन सर्वे पूर्ण झालेला आहे. सुमारे 13000 […]