कृषीमंत्री धनंजय मुंडे : कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर करावा, कृषी विद्यापीठांनी फवारणीचे पथदर्शी प्रकल्प राबवावेत,

चालू हंगामामध्ये राज्यातील कृषी विद्यापीठांनी शेती संबंधित कामासाठी ड्रोन द्वारे फवारणीचे पथदर्शी प्रकल्प राबवावेत असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. शेतीमधील रोजच्या कामासाठी मजुरांची उपलब्धता कमी झाली आहे. मजुरीचे दर शेतकऱ्यांच्या अवाक्य बाहेर चालले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी ड्रोन द्वारे शेतीमधील खते फवारणी, कीटकनाशक फवारणी, अशी दैनंदिन कामे होणे गरजेचे असल्याचे मुंडे म्हणाले. […]
शेतकऱ्यांना दिलासा ; कांद्याचे भाव क्विंटलमागे ५०० ते ७०० रुपयांनी वाढले…

सध्या बाजारातील कांदा आवक कमी झाल्याने दरात चांगली सुधारणा दिसून आली आहे. मागील आठवडेभरात कांदा भाव क्विंटल मध्ये 500 ते 700 रुपयांनी वाढले असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे . यंदा उष्णता आणि पावसामुळे कांदा काढणीच्या अवस्थेत कांदा पिकाची गुणवत्ता कमी झाली होती . शेतकऱ्यांनी कांदा जास्त दिवस टिकण्याची शक्यता नसल्याने कांदा विकला अनेकांनी तर फुकट […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 3719 600 2100 1500 अकोला — क्विंटल 170 1400 2000 1600 औरंगाबाद — क्विंटल 8554 400 2000 1200 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 275 1500 3000 2000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10091 800 1800 […]
उच्चशिक्षित तरुणाने दीड एकर क्षेत्रामध्ये उभारले लेयर पोल्ट्री फार्म, पोल्ट्री उद्योगातून घेतली भरारी पहा सविस्तर ..

समाजातील ट्रेड पाहिला तर उच्च शिक्षण घेतलेले तरुण चांगल्या पॅकेजची नोकरी शोधतात ,व नोकरी मिळाल्यानंतर यामध्ये सेटल आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात. परंतु बरेच तरुण असे असतात की उच्च शिक्षण घेतात.परंतु ते घेतलेल्या शिक्षणाऐवजी दुसरे क्षेत्र निवडून त्यामध्ये यश संपादन करतात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरोना काळामध्ये नोकरीपेक्षा व्यवसायाचे महत्त्व अधिक वाढले आहे.त्या कालावधीमध्ये कित्येक लोक […]
जमीन खरेदी-विक्री नियमात शिथिलता; बागायत जमीन किमान 10 गुंठे, तर जिरायत जमीन 20 गुंठे, खरेदी करता येणार..

राज्य सरकारने शेतजमीन मालकांना दिलासा देण्यासाठी तुकडेबंदी कायद्यात शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे . या निर्णयामध्ये शेतीसाठी निश्चित असलेले प्रमाणभूत क्षेत्र कमी करण्यात आले आहे. यापूर्वी तालुका निहाय प्रमाणभूत क्षेत्र तुकडेबंदी कायद्यानुसार निश्चित करण्यात आले होते. आता मात्र राज्यात प्रमाणभूत क्षेत्र हे समान राहणार असून त्यानुसार बागायत जमीन दहा गुंठे तर जिरायत जमीन ही कमीत […]
पंजाबराव डख हवामान अंदाज; ऑगस्ट महिन्यातील ‘या’ तारखेपासून मोठ्या पावसाला सुरुवात होणार? महाराष्ट्रात कमी कालावधीत पडणार जास्त पाऊस…

राज्यातील शेतकऱ्यांसाठी पावसाबाबत एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे.राज्यामध्ये या ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर ओसरलेला आहे. महाराष्ट्र मध्ये दुष्काळ पडणार की काय अशा चर्चा आता शेतकऱ्यांच्या बांधावर रंगत आहेत. त्यामुळे कृषी आणि कृषी निगडित व्यवसायांमध्ये खूपच नरमाई पाहायला मिळत आहे . कृषी संबंधित बाजार पूर्णपणे दबावात आहेत. शेतकऱ्याच्या मनामध्ये कुठे ना कुठे पावसाबाबत […]
आजचे ताजे बाजारभाव.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 4537 600 2100 1400 अकोला — क्विंटल 506 1000 1800 1500 औरंगाबाद — क्विंटल 1950 300 1750 1000 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 240 1500 3000 2000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10486 800 1900 […]
‘पीएम किसान’च्या लाभासाठी मोहीम; धनंजय मुंडेंनी फर्मान सोडल्यावर जागा झाला कृषी विभाग पहा सविस्तर …

पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 12 व्या हप्त्यापासून भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करण्याचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले तरीपण चौदाव्या हप्त्याचे वितरण होत असतानाही 12 लाख 33 हजार शेतकरी पी एम किसान सन्मान योजनेत वंचित राहिले. हीच बाब लक्षात घेता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी फर्मान सोडले आणि कृषी विभाग जागा झालाय, या योजनेतील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांचे […]
सरकार पंतप्रधान स्वनिधी योजने अंतर्गत देत आहे, 10 हजार ते ५० हजारांपर्यंत चे विनातारण कर्ज, असा घ्या लाभ …

समाजातील विविध घटकांचा विचार करून देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी कष्टकरी जनतेला कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना सुरू केल्या होत्या त्यापैकीच केंद्राची पीएम स्वनिधी योजना ही एक आहे या योजनेअंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांची काम सुरू करण्यासाठी तसेच वाढवण्यासाठी केंद्र सरकार दहा हजाराचे विनाकारण कर्ज देत आहे तर यानंतर 50000 पर्यंतचे विनाकारण […]
माती परीक्षणासाठी यंत्र विकसित! माती परीक्षणाचा निकाल 30 मिनिटात मिळेल मोबाईलवर!

विविध पिकांच्या निकोप आणि दर्जेदार वाढीकरिता आणि भरपूर उत्पादन मिळावे यासाठी अनेक प्रकारच्या पोषक घटकांची आवश्यकता असते. त्यामुळे सहाजिकच आपल्याला माहिती आहे की ,असे पोषक घटक हे मातीच्या माध्यमातून पिकांना उपलब्ध होत असतात. त्यामुळे जमिन ही आवश्यक अशा पोषक घटकांनी समृद्ध असणे गरजेचे आहे. त्याच दृष्टिकोनातून आपण रासायनिक खतांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या पोषक घटकांची पूर्तता […]